बातम्या
जागृत हिंदू समाजामुळे देशात सकारात्मक परिणाम : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’चा नागपुरात समारोप विख्यात उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती नागपूर, दिनांक 4 जून : भारताचे भवितव्य ज्याच्या खांद्यावर आहे तो हिंदू समाज आता मोठ्या प्रमाणात जागृत होत असून, त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम देशात समोर येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील रेशीमबागस्थित
संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग 2’चा आज समारोप, कुमार मंगलम् बिर्ला प्रमुख अतिथी
नागपूर, दि. 4 जून : 11 मे 2026 रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग – 2’ चा समारोप समारंभ आज सायंकाळी 6:30 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि पद्मभूषण कुमार मंगलम् बिर्ला असतील. तसेच या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल. या कार्यक्रमाचे
राज्यातील 100% एसटी बसेस आता होणार ई-बसेस
‘विकसित महाराष्ट्र’अंतर्गत एसटीचा 100% ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प! मुंबई, दि. 1 जून : ‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80% तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या दिशेने अग्रेसर
मुंबई, दि. 22 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात व राज्यातील डेटा सेंटर्सच्या सद्यःस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत ‘जनजाती सांस्कृतिक समागम’
24 मे रोजी देशभरातून दीड लाख तर महाराष्ट्रातून १० हजार बांधव एकत्र येणार पुणे, दि. 22 मे : जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने येत्या रविवारी दि. २४ मे रोजी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ला मैदानावर ‘जनजाती सांस्कृतिक समागम २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनजाती अस्मितेचे प्रतीक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या
महाराष्ट्र-व्हिएतनाम भागीदारीचे नवे पर्व; महाराष्ट्रात $6.5 अब्ज गुंतवणुकीची घोषणा
मुंबई, दि. 7 मे : मुंबई आणि हो ची मिन्ह सिटी यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करत व्यापार, पर्यटन, स्टार्टअप आणि सागरी व्यापार वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच भारत-व्हिएतनाम यांना जोडणारा बौद्ध वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळसारख्या जागतिक वारसास्थळांच्या माध्यमातून पर्यटन सहकार्य वाढवण्यात येणार असून महाराष्ट्र व्हिएतनामचा भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि मजबूत भागीदार बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
नसरापुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना; चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून
1 मे, नसरापूर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ब्राह्मण समाजातील एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर भीमराव/भिमाजी कांबळे नामक 60 वर्षीय नराधमने बलात्कार करून तिची दगडाने ठेचुन निर्घृण हत्या केली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. बलात्कारी नराधमाला भर चौकात फाशी द्यायला हवी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी
‘DINK’ संस्कृती कुटुंबव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा : ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे
नाशिकमध्ये धर्माचार्य परिषद नाशिक, 27 एप्रिल : शहरी जीवनशैलीत वाढत चाललेली ‘DINK’ (Double Income No Kids) संस्कृती ही कुटुंबव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. एकत्र कुटुंब पद्धती आणि घरातील सदस्यांनी एकत्र बसून केलेले भोजन हे संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. बदलत्या काळात आपली कौटुंबिक मूल्ये जपली गेली, तरच राष्ट्र बलशाली होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवाजी
हिंदू समाजाने आता मौन सोडून हिंमत दाखवण्याची वेळ आली आहे : धायरकर
सासवडच्या ‘विराट हिंदू संमेलना’त वक्त्यांचे रोखठोक आवाहन सासवड, 29 एप्रिल : देशाची फाळणी हिंदू, शीख, बौद्ध किंवा जैन बांधवांच्या मनात नसतानाही केवळ एका विशिष्ट विचारसरणीच्या हट्टापायी स्वतंत्र देशाची मागणी झाली आणि त्यात लाखो हिंदुंना आपला जीव गमवावा लागला. इतिहासातील या वेदनादायी घटनांपासून ते वर्तमानातील ज्वलंत प्रश्नांपर्यंत अनेक मुद्द्यांवर आता आपण आपल्या मुस्लिम बांधवांना जाब
व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हाच संघाच्या कामाचा गाभा : सुमंत आमशेकर
अहिल्यानगरमध्ये ‘संघ शताब्दी संवाद’ अहिल्यानगर, 25 एप्रिल : व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मूळ गाभा आहे. डॉ. हेडगेवारांनी मांडलेली हिंदुराष्ट्र संकल्पना आणि संघ विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या ३७ हून अधिक संघटना आज राष्ट्रउभारणीत मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर यांनी केले. अहिल्यानगर येथील पटेल मंगल

