महाराष्ट्र राज्य
नसरापुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना; चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून
1 मे, नसरापूर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ब्राह्मण समाजातील एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर भीमराव/भिमाजी कांबळे नामक 60 वर्षीय नराधमने बलात्कार करून तिची दगडाने ठेचुन निर्घृण हत्या केली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. बलात्कारी नराधमाला भर चौकात फाशी द्यायला हवी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी
‘DINK’ संस्कृती कुटुंबव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा : ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे
नाशिकमध्ये धर्माचार्य परिषद नाशिक, 27 एप्रिल : शहरी जीवनशैलीत वाढत चाललेली ‘DINK’ (Double Income No Kids) संस्कृती ही कुटुंबव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. एकत्र कुटुंब पद्धती आणि घरातील सदस्यांनी एकत्र बसून केलेले भोजन हे संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. बदलत्या काळात आपली कौटुंबिक मूल्ये जपली गेली, तरच राष्ट्र बलशाली होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवाजी
हिंदू समाजाने आता मौन सोडून हिंमत दाखवण्याची वेळ आली आहे : धायरकर
सासवडच्या ‘विराट हिंदू संमेलना’त वक्त्यांचे रोखठोक आवाहन सासवड, 29 एप्रिल : देशाची फाळणी हिंदू, शीख, बौद्ध किंवा जैन बांधवांच्या मनात नसतानाही केवळ एका विशिष्ट विचारसरणीच्या हट्टापायी स्वतंत्र देशाची मागणी झाली आणि त्यात लाखो हिंदुंना आपला जीव गमवावा लागला. इतिहासातील या वेदनादायी घटनांपासून ते वर्तमानातील ज्वलंत प्रश्नांपर्यंत अनेक मुद्द्यांवर आता आपण आपल्या मुस्लिम बांधवांना जाब
व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हाच संघाच्या कामाचा गाभा : सुमंत आमशेकर
अहिल्यानगरमध्ये ‘संघ शताब्दी संवाद’ अहिल्यानगर, 25 एप्रिल : व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मूळ गाभा आहे. डॉ. हेडगेवारांनी मांडलेली हिंदुराष्ट्र संकल्पना आणि संघ विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या ३७ हून अधिक संघटना आज राष्ट्रउभारणीत मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर यांनी केले. अहिल्यानगर येथील पटेल मंगल
देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट : देवेंद्र फडणवीस
दुग्ध गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर; एआय आधारित यंत्रणेला चालना! मुंबई, दि. 23 एप्रिल : राज्यात सध्या सुमारे 40% दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते, तर उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येते. त्यामुळे अधिकाधिक उत्पादक आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत समाविष्ट करण्यावर शासनाचा भर आहे. देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले
स्व-बोधातूनच भारत जगाचा दीपस्तंभ होईल : डॉ. मनमोहन वैद्य
पुण्यात ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमात स्वबोध चिंतन पुणे, दिनांक 19 एप्रिल : “आपला देश प्राचीन काळापासून उद्योगप्रधान होता. कापड, धातू आणि रसायन अशा विविध क्षेत्रात भारताचे जागतिक बाजारपेठेत प्रभुत्व होते. एका देशाला दोन नावे असणे हे जगाच्या पाठीवर कुठेही नाही, त्यामुळे ‘इंडिया’ नव्हे तर ‘भारत’ हीच आपली खरी आणि गौरवशाली ओळख आहे. याच ‘स्व-बोधा’तून आणि
समाजात बदल घडविण्यासाठी पंचसूत्री अवलंबावी : महेश करपे
नाशिक, दि. 20 एप्रिल : संघ शताब्दी वर्षानिमित्त रा.स्व.संघ नाशिक शहर जिल्हा सेवा विभागाच्या वतीने प्रमुख जनसंवाद सेवा संगम या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट भोसला कॉलेज येथे करण्यात आले होते. नाशिक शहरातील पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अश्या विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या 140 सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदवला. सेवा संगम या कार्यक्रमास प्रमुख
सेवाकार्यात समाजानेही सक्रिय सहभाग घ्यावा : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
लता-आशा मंगेशकर रुग्णालयाचा कोनशिला समारंभ पुणे, दि. 16 एप्रिल : निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होतात. खरी सेवा ही आपुलकीच्या भावनेतूनच निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात आजही चांगुलपणा टिकून आहे. समाजानेही अशा सेवाकार्यात यथाशक्ती सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. निस्वार्थ बुद्धीने आपलेपणाने
भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनासोबतच निसर्ग व अन्य सजीव सृष्टीचा गांभीर्याने विचार
रावडी येथील विराट हिंदू संमेलनात ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे यांचे मार्गदर्शन रावडी, दि. 12 एप्रिल : हिंदू धर्म, हिंदू समाज व हिंदू संस्कृती याबद्दलचे सकारात्मक प्रबोधन हे नक्कीच राष्ट्रहिताच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनासोबतच निसर्गाचा व अन्य सजीव सृष्टीचाही खूप गांभीर्याने विचार केलेला दिसतो. मानवी जीवन व निसर्ग यांचा समन्वय
जाती-पातीचे भेद सोडून हिंदू संघटन काळाची गरज : महंत रामगिरी महाराज
सावखेडा, दि. 28 मार्च : “सध्याच्या काळात हिंदू समाजाने एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. अन्याय सहन करणे म्हणजे अन्याय करणाऱ्याचे मनोबल वाढवणे होय. त्यामुळे जाती-पातीचे आणि पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वांनी ‘हिंदू’ म्हणून संघटित व्हावे,” असे आवाहन सरला बेटचे महंत सद्गुरू रामगिरी महाराज यांनी केले. सावखेडा येथे आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मठाधिपती

