देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट : देवेंद्र फडणवीस

दुग्ध गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर; एआय आधारित यंत्रणेला चालना! मुंबई, दि. 23 एप्रिल : राज्यात सध्या सुमारे 40% दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते, तर उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येते. त्यामुळे अधिकाधिक उत्पादक आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत समाविष्ट करण्यावर शासनाचा भर आहे. देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले

Read More

स्व-बोधातूनच भारत जगाचा दीपस्तंभ होईल : डॉ. मनमोहन वैद्य

पुण्यात ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमात स्वबोध चिंतन पुणे, दिनांक 19 एप्रिल : “आपला देश प्राचीन काळापासून उद्योगप्रधान होता. कापड, धातू आणि रसायन अशा विविध क्षेत्रात भारताचे जागतिक बाजारपेठेत प्रभुत्व होते. एका देशाला दोन नावे असणे हे जगाच्या पाठीवर कुठेही नाही, त्यामुळे ‘इंडिया’ नव्हे तर ‘भारत’ हीच आपली खरी आणि गौरवशाली ओळख आहे. याच ‘स्व-बोधा’तून आणि

Read More

समाजात बदल घडविण्यासाठी पंचसूत्री अवलंबावी : महेश करपे

नाशिक, दि. 20 एप्रिल : संघ शताब्दी वर्षानिमित्त रा.स्व.संघ नाशिक शहर जिल्हा सेवा विभागाच्या वतीने प्रमुख जनसंवाद सेवा संगम या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट भोसला कॉलेज येथे करण्यात आले होते. नाशिक शहरातील पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अश्या विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या 140 सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदवला. सेवा संगम या कार्यक्रमास प्रमुख

Read More

सेवाकार्यात समाजानेही सक्रिय सहभाग घ्यावा : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

लता-आशा मंगेशकर रुग्णालयाचा कोनशिला समारंभ पुणे, दि. 16 एप्रिल : निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होतात. खरी सेवा ही आपुलकीच्या भावनेतूनच निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात आजही चांगुलपणा टिकून आहे. समाजानेही अशा सेवाकार्यात यथाशक्ती सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. निस्वार्थ बुद्धीने आपलेपणाने

Read More

भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनासोबतच निसर्ग व अन्य सजीव सृष्टीचा गांभीर्याने विचार

रावडी येथील विराट हिंदू संमेलनात ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे यांचे मार्गदर्शन रावडी, दि. 12 एप्रिल : हिंदू धर्म, हिंदू समाज व हिंदू संस्कृती याबद्दलचे सकारात्मक प्रबोधन हे नक्कीच राष्ट्रहिताच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनासोबतच निसर्गाचा व अन्य सजीव सृष्टीचाही खूप गांभीर्याने विचार केलेला दिसतो. मानवी जीवन व निसर्ग यांचा समन्वय

Read More

जाती-पातीचे भेद सोडून हिंदू संघटन काळाची गरज : महंत रामगिरी महाराज

सावखेडा, दि. 28 मार्च : “सध्याच्या काळात हिंदू समाजाने एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. अन्याय सहन करणे म्हणजे अन्याय करणाऱ्याचे मनोबल वाढवणे होय. त्यामुळे जाती-पातीचे आणि पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वांनी ‘हिंदू’ म्हणून संघटित व्हावे,” असे आवाहन सरला बेटचे महंत सद्गुरू रामगिरी महाराज यांनी केले. सावखेडा येथे आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मठाधिपती

Read More

युद्धग्रस्त अशांत जगात बुद्धविचारच मार्गदर्शक : एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 5 एप्रिल : बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात असे याप्रसंगी नमूद केले. त्यामुळे संपूर्ण जगात

Read More

छ. शिवरायांचे किल्ले म्हणजे संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन : डॉ. सुधांशु त्रिवेदी

पुणे, दि. 2 एप्रिल : भारतीय संस्कृतीत पाश्चिमात्य संकल्पनेतील ‘पर्यटना’पेक्षा ‘तीर्थाटना’ला अधिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे केवळ दगडधोंड्यांच्या वास्तू नसून ते आपल्या संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन आहेत,” असे प्रतिपादन खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, शके १९४८, दि. १ आणि २ एप्रिल

Read More

डॉ. आंबेडकरांचे कार्य व समाजोन्नतीसाठी त्यांचे योगदान सर्वत्र पोहोचवणे आवश्यक : फडणवीस

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांचा उत्सव मुंबई, दि. 3 एप्रिल : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा

Read More

आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबद्ध : फडणवीस

नूतन राज्यसभा खासदार माया इवनाते यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार नागपूर, 29 मार्च : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबद्ध आहे, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे खासदार माया इवनाते यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

Read More