महात्मा फुले यांचे कार्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प : मुख्यमंत्री

मुंबई, 1 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याचे सांगत,

Read More

MITRAच्या माध्यमातून मोठी क्रांती होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकार क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल, स्वयं-पुनर्विकासातून गृहनिर्माणात मोठी क्रांती! मुंबई, दि. 27 मार्च : स्वयं-पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, मुंबईत जवळपास 1600 स्वयं-पुनर्विकासाच्या योजना सुरू आहेत, तर त्याच्या दुप्पट योजना प्रतीक्षेत आहेत. MITRAच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांना सुलभतेने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांतून मोठी क्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Read More

हिंदू धर्म टिकवायचा असेल तर कुटुंब टिकवायला पाहिजे : डॉ. संजय उपाध्ये

पुणे, दि. 25 मार्च : हिंदू धर्म टिकवायचा असेल तर कुटुंब टिकवायला पाहिजे. त्यासाठी त्या कुटुंबाचा आस म्हणजे पती-पत्नी यांच्यात एकोपा टिकला पाहिजे. दोघांमधील संवाद टिकला पाहिजे. ते टिकले तर पुढे समाज टिकणार आहे. त्यातून राष्ट्र टिकणार आहे असे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील परमहंस नगर परिसरात सकल हिंदू

Read More

जनसामान्यांच्या माध्यमातून परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे ‘संघ’ : सुनील आंबेकर

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. 21 मार्च : “हिंदू समाजातील दोषांवर परिपूर्ण उपाय म्हणून डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ जरी मोठ्या सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असला, तरी ही प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य आहे. खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या माध्यमातून घडणारी परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे संघ होय,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे

Read More

हिंदू समाज जागा होईपर्यंत हिंदू संमेलने आवश्यक : शरद पोंक्षे

परमहंस नगर हिंदू संमेलनाला प्रचंड प्रतिसाद, हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पुणे, दि. २४ मार्च : स्वातंत्र्यानंतर ७९ वर्षांनंतरही हिंदूराष्ट्र असलेल्या भारतातील हिंदूंना आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. हिंदूंना सातत्याने जागे करावे लागते. ते हिंदू असल्याचे सांगावे लागते. त्यामुळे जोपर्यंत हिंदू समाज जागा होत नाही तोपर्यंत अशी हिंदू संमेलने आवश्यक असल्याचे मत

Read More

तळेगाव ते चाकण चौपदरी उन्नत महामार्गास मान्यता

मुंबई, दि. 24 मार्च : पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक 548-डी राष्ट्रीय महामार्गावरील 0 ते 26 किलोमीटर दरम्यान 4 पदरी उन्नत आणि 4 पदरी जमिनीस समांतर महामार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सुलभ

Read More

एसटी महामंडळाला मिळाले राजमाता जिजाऊंच्या नावाचे बळ

‘राजमाता जिजाऊ’ नावाने 3000 बसेस एसटीच्या सेवेत दाखल मुंबई, दि. 24 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 3000 ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेसचे लोकार्पण केले. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करण्याची भावना आहे. एसटी बससेवेची नामकरणाची गौरवशाली परंपरा असून,

Read More

सर्व समाजाने मिळून राष्ट्रहितासाठी काम करणे आवश्यक : अनिल भालेराव

देवगिरी प्रांतात गृह संपर्क अभियानात १२ लाख घरांपर्यंत थेट संपर्क छत्रपती संभाजीनगर, दि. १७ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक हरियाणातील समालखा येथे संपन्न झाली. संघटनात्मक कार्याचा विस्तार, राष्ट्रहितासाठी समाजातील सज्जन शक्तीची अधिक सक्रियता आणि सामाजिक समरसतेचा संकल्प यांसह ही बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक

Read More

संघ शताब्दीत पश्चिम महाराष्ट्रात दहा लाखांहून अधिक कुटुंबाशी संवाद

समाजातर्फे आयोजित तीन हजार ‘सकल हिंदू संमेलनांत’ संघाचाही सहभाग पुणे, १६ – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होणे` याच उद्दिष्टाने संघ शताब्दीनिमित्ताने देश व राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ७ शासकीय जिल्ह्यांमधून समाजातील विविध संस्था- संघटनांतर्फे तीन हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात

Read More

मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीत क्रांती

मुंबई, दि. 17 मार्च : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, जलवाहतुकीच्या माध्यमातून वेगवान, सुरक्षित आणि माफक दरातील पर्यायी प्रवास व्यवस्था उभी करण्यावर भर देण्यात येत आहे. लवकरच मुंबईत आधुनिक वॉटर मेट्रोचे जाळे निर्माण होऊन नागरिकांना सुकर, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबईतील जलवाहतुकीला नवे बळ देण्यासाठी वॉटर मेट्रोचे जाळे उभारण्यासंदर्भात आज विधानभवनात

Read More