आवर्जून वाचा
स्व-बोधातूनच भारत जगाचा दीपस्तंभ होईल : डॉ. मनमोहन वैद्य
22-04-2026 edit userपुण्यात ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमात स्वबोध चिंतन पुणे, दिनांक 19 एप्रिल : “आपला देश प्राचीन काळापासून उद्योगप्रधान होता. कापड, धातू आणि रसायन अशा विविध क्षेत्रात भारताचे जागतिक बाजारपेठेत प्रभुत्व होते.




