बातम्या
जननायक भगवान बिरसा मुंडा म्हणजे संघर्ष आणि बलिदानाची गाथा : फडणवीस
मुंबई, दि. 9 जून : अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात जननायक, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची अशी ज्योत पेटवली की संपूर्ण ब्रिटिश राजवट हादरून गेली. जल, जमीन आणि जंगलांसाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला लढा केवळ झारखंड-बिहारपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण देशभरातील आदिवासी समाजाला प्रेरणा देणारा ठरला अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
राष्ट्रनिर्मितीत भारतीय स्त्रीचे योगदान कायमच अनमोल : लीना गहाणे
राष्ट्र सेविका समितिच्या प्रवेश व प्रबोध वर्गाचा समारोप संपन्न छ. संभाजीनगर, दि. 30 मे : भारताचा मूळ स्वभाव, भारताने जगाला दिलेल्या योग, अध्यात्म आणि तत्वज्ञान या महत्त्वपूर्ण देणग्या आणि संपूर्ण विश्व हे कुटुंब असून तिथे शांतता समृद्धी नांदली पाहिजे व त्यासाठी प्रत्येकाला आपले कर्तव्य निभावणे आवश्यक आहे या उदात्त विचाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर पावले टाकणारा भारत
विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत ‘नीट’ परीक्षेसाठी सर्वंकष तयारी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 5 जून : ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा’ (NEET) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे
जागृत हिंदू समाजामुळे देशात सकारात्मक परिणाम : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’चा नागपुरात समारोप विख्यात उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती नागपूर, दिनांक 4 जून : भारताचे भवितव्य ज्याच्या खांद्यावर आहे तो हिंदू समाज आता मोठ्या प्रमाणात जागृत होत असून, त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम देशात समोर येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील रेशीमबागस्थित
संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग 2’चा आज समारोप, कुमार मंगलम् बिर्ला प्रमुख अतिथी
नागपूर, दि. 4 जून : 11 मे 2026 रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग – 2’ चा समारोप समारंभ आज सायंकाळी 6:30 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि पद्मभूषण कुमार मंगलम् बिर्ला असतील. तसेच या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल. या कार्यक्रमाचे
राज्यातील 100% एसटी बसेस आता होणार ई-बसेस
‘विकसित महाराष्ट्र’अंतर्गत एसटीचा 100% ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प! मुंबई, दि. 1 जून : ‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80% तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या दिशेने अग्रेसर
मुंबई, दि. 22 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात व राज्यातील डेटा सेंटर्सच्या सद्यःस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत ‘जनजाती सांस्कृतिक समागम’
24 मे रोजी देशभरातून दीड लाख तर महाराष्ट्रातून १० हजार बांधव एकत्र येणार पुणे, दि. 22 मे : जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने येत्या रविवारी दि. २४ मे रोजी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ला मैदानावर ‘जनजाती सांस्कृतिक समागम २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनजाती अस्मितेचे प्रतीक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या
महाराष्ट्र-व्हिएतनाम भागीदारीचे नवे पर्व; महाराष्ट्रात $6.5 अब्ज गुंतवणुकीची घोषणा
मुंबई, दि. 7 मे : मुंबई आणि हो ची मिन्ह सिटी यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करत व्यापार, पर्यटन, स्टार्टअप आणि सागरी व्यापार वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच भारत-व्हिएतनाम यांना जोडणारा बौद्ध वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळसारख्या जागतिक वारसास्थळांच्या माध्यमातून पर्यटन सहकार्य वाढवण्यात येणार असून महाराष्ट्र व्हिएतनामचा भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि मजबूत भागीदार बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
नसरापुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना; चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून
1 मे, नसरापूर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ब्राह्मण समाजातील एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर भीमराव/भिमाजी कांबळे नामक 60 वर्षीय नराधमने बलात्कार करून तिची दगडाने ठेचुन निर्घृण हत्या केली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. बलात्कारी नराधमाला भर चौकात फाशी द्यायला हवी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी

