आरोग्य
सेवाकार्यात समाजानेही सक्रिय सहभाग घ्यावा : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
लता-आशा मंगेशकर रुग्णालयाचा कोनशिला समारंभ पुणे, दि. 16 एप्रिल : निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होतात. खरी सेवा ही आपुलकीच्या भावनेतूनच निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात आजही चांगुलपणा टिकून आहे. समाजानेही अशा सेवाकार्यात यथाशक्ती सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. निस्वार्थ बुद्धीने आपलेपणाने
गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे नागपुरात लोकार्पण
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा नागपूर, दि. 22 मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस
‘पल्स’मुळे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 4 मार्च : या परिषदेच्या आयोजनातून जागतिक स्तरावर असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल होतील. आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी ‘पल्स परिषद’ ही मोठी संधी आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. मेडिकल कॉन्क्लेव्ह – ‘पल्स 2026’ कर्टन रेझर येथे फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, त्यावेळी ते
शासन व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून निरोगी महाराष्ट्राकडे वाटचाल
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा संकल्प ! मुंबई, दि. 24 फेब्रुवारी : महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, फाळणीच्या
पुरंदर विमानतळ प्रकल्पाला मिळणार गती, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई, दि. १० फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज देखील मंजूर करण्यात आले आहे. एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी, त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी असणार आहे. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत
‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक ब्रँड बनविणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार
मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद; वेलनेस, स्टार्टअप्स व जागतिक गुंतवणुकीचा संगम मुंबई. दि. ५ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या ‘PULSE’ जागतिक वैद्यकीय परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा ब्रँड म्हणून उभे करण्याचे, तसेच बल्क ड्रग पार्क्स आणि स्टार्टअप्समध्ये अधिकाधिक
दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे : डॉ. हिरेमठ
पुणे – दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने न पाहता सन्मानाने पाहिले जात आहे. दिव्यांगांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे सन्मानाने स्वतःचा रोजगार करावा. तसेच इतरांनाही रोजगार देण्यासाठी सक्षम व्हावे असे आवाहन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले. सक्षमचे पुणे महानगराचे एक दिवसीय अधिवेशन नुकतेच भावे प्रशालेत पार पडले त्यावेळी ते बोलत होते. ते
नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कटिबद्ध : रूपाली चाकणकर
पुणे, दि. ७ : महिलांना सुरक्षितता देण्यासाठी असलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) २०१३ या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पर्यायाने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्हीके पॉश ऍडव्हायझरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी
आपत्तीला तोंड देण्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे प्रतिपादन पुणे, दि. १२ : “निसर्गात बदल हे होतच राहणार त्यामुळे आपत्ती ही अपरिहार्य आहे. त्या अनुभवातून धडा घेऊन मूलगामी उपाय करण्याची गरज आहे. त्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता आहे. लोभ ही आपत्ती व्यवस्थापन करताना येणारी सर्वात मोठी अडचण असून संतुलित जीवन पद्धती हाच त्यावरील उपाय आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा
‘जीबीएस’ वर उपचारांविषयी सर्वंकष उपाययोजना करा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
पुणे, दि. 27 : गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे आदी सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले. आजारातून बरे होण्याचे

