अर्थ व उद्योग
महाराष्ट्र-व्हिएतनाम भागीदारीचे नवे पर्व; महाराष्ट्रात $6.5 अब्ज गुंतवणुकीची घोषणा
मुंबई, दि. 7 मे : मुंबई आणि हो ची मिन्ह सिटी यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करत व्यापार, पर्यटन, स्टार्टअप आणि सागरी व्यापार वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच भारत-व्हिएतनाम यांना जोडणारा बौद्ध वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळसारख्या जागतिक वारसास्थळांच्या माध्यमातून पर्यटन सहकार्य वाढवण्यात येणार असून महाराष्ट्र व्हिएतनामचा भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि मजबूत भागीदार बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट : देवेंद्र फडणवीस
दुग्ध गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर; एआय आधारित यंत्रणेला चालना! मुंबई, दि. 23 एप्रिल : राज्यात सध्या सुमारे 40% दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते, तर उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येते. त्यामुळे अधिकाधिक उत्पादक आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत समाविष्ट करण्यावर शासनाचा भर आहे. देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले
MITRAच्या माध्यमातून मोठी क्रांती होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहकार क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल, स्वयं-पुनर्विकासातून गृहनिर्माणात मोठी क्रांती! मुंबई, दि. 27 मार्च : स्वयं-पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, मुंबईत जवळपास 1600 स्वयं-पुनर्विकासाच्या योजना सुरू आहेत, तर त्याच्या दुप्पट योजना प्रतीक्षेत आहेत. MITRAच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांना सुलभतेने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांतून मोठी क्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीत
मुंबई, दि. 24 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न झाली. राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून, त्याच्या आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुख्य सचिवांनी तातडीने समिती गठीत केली आहे. या समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस
नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कुठेही कमी नसेल : फडणवीस
एआय, ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीने सुरक्षित शहरांचा संकल्प मुंबई, दि. 17 मार्च : शहरांमध्ये निर्माण करण्यात येत असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेवर इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर असावे आणि त्यात या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असावा. खासगी क्षेत्राच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी ही केंद्रे असावीत. या संपूर्ण परिसंस्थेच्या निर्मितीमधून या क्षेत्रात जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कुठेही कमी
ग्रीन स्टील उत्पादन प्रकल्पाद्वारे विदर्भात नवीन 10 हजार रोजगार : मुख्यमंत्री
विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय! चंद्रपूर, दि. 14 मार्च : पर्यावरणाला धोका न पोहोचवता स्टील उत्पादन करणे ही भविष्याची गरज असून ग्रीन स्टील उत्पादनाचे लक्ष्य चंद्रपूरमधील या प्रकल्पातून साकार होणार आहे. येथे उत्पादित होणारे स्टील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केले जाईल. यातून 10 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन पुणे, दि. 12 मार्च : पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा
महायुती सरकार महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील : एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 12 मार्च : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्याचा गृहनिर्माण विभाग व आयडॅक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्स्पो 2026’ या पायाभूत सुविधा
केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 11 मार्च : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशाचे केंद्र आहे. या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा व प्लग-अँड-प्ले सुविधा निर्माण करण्यास महाराष्ट्र शासन प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. फडणवीस यांनी आज ’19व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन’च्या निमित्ताने आयोजित ‘सीईओ राऊंडटेबल’ येथे उपस्थिती दर्शविली.
विकसित भारताचा मार्ग महिला सक्षमीकरणातूनच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 9 मार्च : आपल्याला विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्याचा मार्ग महिला सक्षमीकरणातून जातो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात. जगाच्या पाठीवर ज्या विकसित राष्ट्रांनी आपल्या नारीशक्तीची ताकद ओळखली, त्या राष्ट्रांच्या अर्थचक्राला गती प्राप्त झाली, त्यांचा विकास झाला आणि त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणाचे

