जाती-पातीचे भेद सोडून हिंदू संघटन काळाची गरज : महंत रामगिरी महाराज

सावखेडा, दि. 28 मार्च : “सध्याच्या काळात हिंदू समाजाने एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. अन्याय सहन करणे म्हणजे अन्याय करणाऱ्याचे मनोबल वाढवणे होय. त्यामुळे जाती-पातीचे आणि पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वांनी ‘हिंदू’ म्हणून संघटित व्हावे,” असे आवाहन सरला बेटचे महंत सद्गुरू रामगिरी महाराज यांनी केले. सावखेडा येथे आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मठाधिपती

Read More

युद्धग्रस्त अशांत जगात बुद्धविचारच मार्गदर्शक : एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 5 एप्रिल : बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात असे याप्रसंगी नमूद केले. त्यामुळे संपूर्ण जगात

Read More

छ. शिवरायांचे किल्ले म्हणजे संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन : डॉ. सुधांशु त्रिवेदी

पुणे, दि. 2 एप्रिल : भारतीय संस्कृतीत पाश्चिमात्य संकल्पनेतील ‘पर्यटना’पेक्षा ‘तीर्थाटना’ला अधिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे केवळ दगडधोंड्यांच्या वास्तू नसून ते आपल्या संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन आहेत,” असे प्रतिपादन खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, शके १९४८, दि. १ आणि २ एप्रिल

Read More

डॉ. आंबेडकरांचे कार्य व समाजोन्नतीसाठी त्यांचे योगदान सर्वत्र पोहोचवणे आवश्यक : फडणवीस

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांचा उत्सव मुंबई, दि. 3 एप्रिल : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा

Read More

आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबद्ध : फडणवीस

नूतन राज्यसभा खासदार माया इवनाते यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार नागपूर, 29 मार्च : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबद्ध आहे, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे खासदार माया इवनाते यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

Read More

महात्मा फुले यांचे कार्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प : मुख्यमंत्री

मुंबई, 1 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याचे सांगत,

Read More

MITRAच्या माध्यमातून मोठी क्रांती होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकार क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल, स्वयं-पुनर्विकासातून गृहनिर्माणात मोठी क्रांती! मुंबई, दि. 27 मार्च : स्वयं-पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, मुंबईत जवळपास 1600 स्वयं-पुनर्विकासाच्या योजना सुरू आहेत, तर त्याच्या दुप्पट योजना प्रतीक्षेत आहेत. MITRAच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांना सुलभतेने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांतून मोठी क्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Read More

हिंदू धर्म टिकवायचा असेल तर कुटुंब टिकवायला पाहिजे : डॉ. संजय उपाध्ये

पुणे, दि. 25 मार्च : हिंदू धर्म टिकवायचा असेल तर कुटुंब टिकवायला पाहिजे. त्यासाठी त्या कुटुंबाचा आस म्हणजे पती-पत्नी यांच्यात एकोपा टिकला पाहिजे. दोघांमधील संवाद टिकला पाहिजे. ते टिकले तर पुढे समाज टिकणार आहे. त्यातून राष्ट्र टिकणार आहे असे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील परमहंस नगर परिसरात सकल हिंदू

Read More

जनसामान्यांच्या माध्यमातून परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे ‘संघ’ : सुनील आंबेकर

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. 21 मार्च : “हिंदू समाजातील दोषांवर परिपूर्ण उपाय म्हणून डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ जरी मोठ्या सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असला, तरी ही प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य आहे. खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या माध्यमातून घडणारी परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे संघ होय,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे

Read More

हिंदू समाज जागा होईपर्यंत हिंदू संमेलने आवश्यक : शरद पोंक्षे

परमहंस नगर हिंदू संमेलनाला प्रचंड प्रतिसाद, हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पुणे, दि. २४ मार्च : स्वातंत्र्यानंतर ७९ वर्षांनंतरही हिंदूराष्ट्र असलेल्या भारतातील हिंदूंना आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. हिंदूंना सातत्याने जागे करावे लागते. ते हिंदू असल्याचे सांगावे लागते. त्यामुळे जोपर्यंत हिंदू समाज जागा होत नाही तोपर्यंत अशी हिंदू संमेलने आवश्यक असल्याचे मत

Read More