‘संपूर्ण वंदे मातरम्’ पाठांतर स्पर्धेला कराडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
15 शाळांची नोंदणी सहभाग; 200 विद्यार्थ्यांचा सहभाग कराड, दि. 3 ऑगस्ट : ज्ञानभारती-कराड, जिजामाता स्मारक समिती, पुणे आणि शिक्षण मंडळ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संपूर्ण वंदे मातरम्’ पाठांतर स्पर्धा सोमवार, दि. 3 ऑगस्ट रोजी शिराळकर हॉल, शिक्षण मंडळ, कराड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्र सेविका समिती, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या
मूल्याधिष्ठित भविष्यवेधी शिक्षणासाठी राज्य शासन प्रयत्नशील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 ऑगस्ट : शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थीकेंद्रित शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचे शालेय शिक्षण महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री
राष्ट्रसेवा आणि राष्ट्रीय सुरक्षेतील अतुलनीय योगदानाचा सन्मान!
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित पुणे, दि. 1 ऑगस्ट : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार : मुख्यमंत्री
पुणे – शिरुर, तळेगाव – चाकण – शिक्रापूर व हडपसर – यवत या ३ उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन पुणे, दि. 20 जुलै : पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ
तीर्थक्षेत्र विकासामुळे स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार व पर्यटनाला मिळणार चालना
संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाला गती मुंबई, दि. 20 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील 3 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. यावेळी संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परभणी
आरोग्य भारतीकडून पुण्यात वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा
आरोग्य भारतीच्या तीर्थक्षेत्र आरोग्य सेवा उपक्रमांतर्गत कसबा विभागाचे वारकरी आरोग्य सेवा शिबिर संपन्न पुणे, दि. 10 जुलै : पुण्यात विसावलेल्या पालखीतील वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा करण्याच्या उद्देशाने आरोग्य भारतीतर्फे आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. 10 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत आरोग्य भारतीच्या तीर्थक्षेत्र आरोग्य सेवा उपक्रम अंतर्गत श्री ओंकारेश्वर
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. 8 जुलै : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची
जननायक भगवान बिरसा मुंडा म्हणजे संघर्ष आणि बलिदानाची गाथा : फडणवीस
मुंबई, दि. 9 जून : अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात जननायक, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची अशी ज्योत पेटवली की संपूर्ण ब्रिटिश राजवट हादरून गेली. जल, जमीन आणि जंगलांसाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला लढा केवळ झारखंड-बिहारपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण देशभरातील आदिवासी समाजाला प्रेरणा देणारा ठरला अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
राष्ट्रनिर्मितीत भारतीय स्त्रीचे योगदान कायमच अनमोल : लीना गहाणे
राष्ट्र सेविका समितिच्या प्रवेश व प्रबोध वर्गाचा समारोप संपन्न छ. संभाजीनगर, दि. 30 मे : भारताचा मूळ स्वभाव, भारताने जगाला दिलेल्या योग, अध्यात्म आणि तत्वज्ञान या महत्त्वपूर्ण देणग्या आणि संपूर्ण विश्व हे कुटुंब असून तिथे शांतता समृद्धी नांदली पाहिजे व त्यासाठी प्रत्येकाला आपले कर्तव्य निभावणे आवश्यक आहे या उदात्त विचाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर पावले टाकणारा भारत
विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत ‘नीट’ परीक्षेसाठी सर्वंकष तयारी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 5 जून : ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा’ (NEET) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे

