स्व. दादा रत्नपारखी यांचे जीवन हिच संघकामाची प्रेरणा : शरद ढोले

मार्तंड ते तापहिन स्मृतिग्रंथाचे प्रकाशन नाशिक, ३ फेब्रुवारी : जेष्ठ संघ कार्यकर्ते कै. दादासाहेब रत्नपारखी हे शांतीब्रम्ह होते. त्यांची दाहकता नव्हती तर त्याच्यातील समर्पण, साधेपणा, आत्मियता, प्रसिध्दीपराङ्मुखता या सगळ्यात ते मार्तंड होते. आपल्या ७५ वर्षाच्या संघकार्यपध्दतीत त्यांनी ‘संघ’ कसा जगायचा याचा आदर्श वस्तूपाठ सर्वांसमोर घालून दिला असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अ. भा. धर्मजागरण समन्वय

Read More

सरकारकडून लहान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, किसान संघ अर्थसंकल्पावर असमाधानी

सरकारची शेतकरी हिताची भूमिका अर्थसंकल्पात प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाही – भारतीय किसान संघ सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, किसान संघाचा आरोप नवी दिल्ली, दि. १ फेब्रुवारी : शेतकरी हितासंबंधी केंद्र सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये अतंर दिसत असून लहान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे या अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाले आहे अशी प्रतिक्रिया भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन

Read More

हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात भाविकांची अलोट गर्दी

“बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

Read More

गुरू तेग बहादुर यांच्या बलिदानातून धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाची प्रेरणा : मुख्यमंत्री

नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ गुरुतेगबहादुर साहिबजी यांचा 350 वा ऐतिहासिक शहीदी समागम संपन्न नांदेड, २५ जानेवारी २०२६ : गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरू तेग बहाद्दुर यांचे पुण्यस्मरण केले. शिख पंथाचे

Read More

भारत समजून घेण्यासाठी संस्कृत भाषा समजून घ्यावी लागेल : भैय्याजी जोशी

संस्कृतशिवाय भारतीयत्व अपूर्ण : भैय्याजी जोशी संस्कृत भाषेतील १० पुस्तकांचे प्रकाशन पुणे, दिनांक २२ जानेवारी २०२६ : भारतातील कोणतीही भाषा संस्कृतशिवाय नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी

Read More

तंत्रज्ञान समाजाच्या भल्यासाठी वापरावे, त्याचे गुलाम होता कामा नये : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपती संभाजीनगर येथे युवा उद्यमींशी झालेल्या संवादात सरसंघचालकांचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर : “तंत्रज्ञान ही अपरिहार्य गोष्ट आहे. स्वदेशीचा वापर म्हणजे तंत्रज्ञान नाकारणे असे नाही. परंतु आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होता कामा नये. आपण उद्योग केवळ आपल्या नफ्यासाठी नाही, समाजाच्या भल्यासाठी करतो” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते युवा उद्यमी संवाद

Read More

निःस्वार्थ बुद्धीने आणि प्रामाणिकपणे देशहितासाठी केलेले कार्य संघाचेच कार्य : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

राजकोट, १९ जानेवारी: “जेव्हा युवक विविध क्षेत्रांत देशासाठी कार्य करतात, तेव्हा त्यांच्या मनात ‘देश काय आहे’ याची स्पष्ट कल्पना असायला हवी. भूतकाळात या स्पष्ट विचारांच्या अभावामुळे किंवा ते विचार पुसट झाल्यामुळेच देश गुलाम झाला होता. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राजकोट येथील सेवा भारती भवनमध्ये सौराष्ट्र-कच्छमधील युवकांशी संवाद साधला.

Read More

परशुराम चषक 2026 : स्वा. सावरकर संघ रत्नागिरी ठरला पहिल्या पारितोषिकाचा मानकरी

पुणे, दि. ११ जानेवारी : परशुराम हिंदू सेवा संघाच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्म्स येथे दोन दिवसीय ‘परशुराम चषक 2026 फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा’ आयोजित करण्यात होती. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस ऋषिकेश सुमंत, संपर्क प्रमुख स्वप्नील कुलकर्णी, सागर मांडके, शहराध्यक्ष शैलेश खोपटीकर, आम्ही सारे

Read More

दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे : डॉ. हिरेमठ

पुणे – दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने न पाहता सन्मानाने पाहिले जात आहे. दिव्यांगांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे सन्मानाने स्वतःचा रोजगार करावा. तसेच इतरांनाही रोजगार देण्यासाठी सक्षम व्हावे असे आवाहन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले. सक्षमचे पुणे महानगराचे एक दिवसीय अधिवेशन नुकतेच भावे प्रशालेत पार पडले त्यावेळी ते बोलत होते. ते

Read More

‘भारत को जानो’ स्पर्धेतून भारताचे अंतरंग उलगडले : डॉ.विजय भटकर

२५ वी अखिल भारतीय ‘भारत को जानो’ स्पर्धा उत्साहात दि. ११ जानेवारी, पिंपरी चिंचवड : भारत विकास परिषद आयोजित अखिल भारतीय ‘भारत को जानो’ ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांना भारताची विविधतेतील एकता व आपल्या महनीय भारताचे अंतरंग जाणून घेण्याची संधी आहे. भारतीय मूल्यांवर विश्वास ठेऊन, ध्येय ठरवून सातत्याने त्या दिशेने चालत राहिल्यास भारताचे सक्षम, संस्कारित

Read More