बातम्या
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट
सरकारने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. दहशतवादाचे जाळे समूळ नष्ट करण्याचे सरकारचे धोरण आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी सुरक्षाविषयक उपाय योजना मजबूत केल्या जात आहेत. या संदर्भात अवलंबलेल्या धोरणांमध्ये आणि केलेल्या उपाययोजनांमध्ये मोक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी चोवीस तास नाके, दहशतवादी संघटनांकडून निर्माण केल्या जाणा-या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सीएएसओ म्हणजे घेराबंदी
देशाच्या एकता व एकात्मतेबाबत कोणताही गोंधळ असता कामा नये : सुनीलजी आंबेकर
’व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रतिपादन पुणे, १९ डिसेंबर : भारताची फाळणी ही जगाच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी देशाच्या एकता व एकात्मतेबाबत कोणताही गोंधळ असता कमा नये, ही गोष्ट सर्व धर्माच्या व सर्व विचारसरणीच्या लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. इतिहासाचे विस्मरण झालेल्यांना पुन्हा पुन्हा इतिहास सांगावा लागेल, असे
मोहन यादव मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री, नरेंद्र सिंह तोमर विधानसभा अध्यक्ष
माध्यमांचे व राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज उधळून लावत पुन्हा एकदा भाजपने नवीन चेहरा राज्याचे प्रमुखपद भूषविण्यासाठी दिला आहे. भाजप आमदार मोहन यादव मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा नुकताच करण्यात आली आहे. त्याच बरोबर जगदीश देवडा व राजेश शुक्ला हे दोघे उपमुख्यमंत्रीपदासाठी निवडले गेले आहेत. तर केंद्रीय मंत्री व भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर विधानसभा
माधवराव पेशवे यांचे चरित्र उत्तम राज्यकर्त्याचे : सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे
‘स्वामी’ कादंबरीला साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अध्यक्षस्थानावरून प्रतिपादन पुणे, १० डिसेंबर : राज्यकारभारासोबतच कोणत्या जीवन मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी राज्यकर्त्याने प्रयत्न केले यावरून त्या राज्यकर्त्याचे मूल्यमापन होते. माधवराव पेशवे यांचे चरित्र या निकषांवर उठून दिसते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी रविवारी केले. देसाई यांचे कुटुंबीय आणि मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या वतीने आयोजित स्व.
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध – राज्यपाल रमेश बैस
विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त देशभरात आज आरोग्य शिबिराचे आयोजन महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात ३६ ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांचा नागरिकांनी घेतला लाभ मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे योजना राबवित आहे. आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून स्वच्छता, अत्यावश्यक आर्थिक सेवा, वीज जोडणी, एलपीजी सिलिंडर, गरिबांसाठी घरे, अन्न
‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या संदेशासह देशभरातील ११ शहरांमध्ये युवकांची बाईकर्स रॅली निघणार
१० नोव्हेंबर रोजी देशभरात ‘आयुर्वेद दिन’ साजरा होणार नवी दिल्ली येथील बाईकर्स रॅलीमध्ये २० दिव्यांग तरुण सहभागी होणार येत्या ५नोव्हेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली, लखनौ, नागपूर, चेन्नई, जयपूर, पतियाळा, ग्वाल्हेर, हैदराबाद, विजयवाडा, थिरूवनंतपुरम आणि अहमदाबाद येथे या बाईकर्स रॅलीजचे आयोजन देशभरात ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी देशातील ११ शहरांमध्ये देशव्यापी बाईकर्स रॅलीजचे
“काँग्रेसने एका आदिवासी व्यक्तीला राष्ट्रपती होण्यास विरोध केला होता”: पंतप्रधान
कांकेर (छत्तीसगड), २ नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसवर एका आदिवासी व्यक्तीला देशाचा राष्ट्रपती बनवण्यास विरोध केल्याचा आरोप केला. विकास आणि प्रगतीचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा हे भाजपचे धोरण असल्याचे ते म्हणाले. “विकास आणि प्रगतीचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा, हे भाजपचे धोरण आहे. इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी कुटुंबातील मुलीला राष्ट्रपती करण्याचा निर्णय
जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44 च्या उधमपूर-रामबन विभागात आहे जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून 1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी असल्याचे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन
देशभरात साजरी केली गेली सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. यानिमित्त देशभरातून विविध ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली गेली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध मान्यवरांनी यानिमित्त सरदारांच्या चरित्राचे स्मरण केले. या दरम्यान दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित ‘एकता दौड’ला केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी
भारतीय आंब्यांच्या निर्यात व्याप्तीत वाढ
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023 : भारताच्या कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा , तसेच वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत आंबा निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली असून निर्यात केलेल्या आंब्यांचे मूल्य 47. 98दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. गेल्या वर्षीच्या 40 .

