भारतीय मूल्यांवर आधारित नवा भारत उभारला जाईल : सह-सरकार्यवाह अरुण कुमार

“उत्थिष्ठ भारत” प्राध्यापकीय चर्चासत्राचा समारोप संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूर, ६ डिसेंबर: भारतीय विचारांच्या प्रकाशात एक नवीन भारत उभारला जाईल. हे साध्य करण्यासाठी, भारताने स्वतःला विसरणे, स्वतःची अधोगती आणि इतरांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती यांवर मात केली पाहिजे. आत्मविश्वास, शुद्ध देशभक्ती, संघटना, शिस्त आणि स्वाभिमानाने ओतप्रोत समाज निर्माण करून राष्ट्राचे पुनरुज्जीवन होईल. नागपुरातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)

Read More

संविधानाशी फसवणूक होऊ देऊ नका : अलाहाबाद उच्च न्यायालय

ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना SC लाभ रोखण्यासाठी उत्तरप्रदेश प्रशासनाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निर्देश चार महिन्यांत कारवाई अलाहाबाद, दि. ३ डिसेंबर : ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरही अनुसूचित जाती (SC) म्हणून लाभ घेणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. धर्मांतरानंतर SC दर्जा टिकवून ठेवणे हे “संविधानाशी केलेले फसवेपण” असल्याचे

Read More

जहाल नक्षलवादी वरवरा रावच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द

विवेक विचार मंचच्या हस्तक्षेपानंतर वरावरा रावच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रम रद्द मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठात जहाल नक्षलवादी वरवरा राव याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात विवेक विचार मंचाला अखेर यश आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी “Civilisation Seminar Series” अंतर्गत “An Electric Wire is Better than a Poet: The Poetry of Varavara Rao”

Read More

शाश्वत शेतीचा अवलंब देशातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतो – पंतप्रधान

नवी दिल्ली, दि. १२ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी

Read More

जनसुरक्षा कायद्यामुळे शहरी माओवादी कारवायांना प्रतिबंध शक्य : प्रवीण दीक्षित

पुणे, दि. ७ ऑक्टोबर : माओवादी चळवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून या समस्येकडे राजकीय दृष्टीतून न बघता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून गंभीरतेने बघायला हवे. शहरी माओवादी संघटनांच्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी प्रस्तावित विशेष जनसुरक्षा कायदा गरजेचा असल्याचे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. पत्रकारिता विभाग, आबासाहेब गरवारे

Read More

समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा – काडसिद्धेश्वर महाराज

भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व ‘ पुस्तकांचे प्रकाशन सांगली, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ : “प्रत्येक प्रांतात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील जातीच्या अस्मिता जाग्या करून त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचे षडयंत्र ओळखा” असे आवाहन श्री क्षेत्र कणेरी मठाचे प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले. भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ आणि ‘हिंदुत्व – सामाजिक समरसता; जैन, बौद्ध, शीख

Read More

संघाच्या प्रार्थनेत मंत्राचे सामर्थ्य : सरसंघचालक

संगीत संयोजनातून स्वरबद्ध संघ प्रार्थनेच्या अभिनव ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण नागपूर, दि. २७ सप्टेंबर : संघाची प्रार्थना हा संघाचा सामुहिक संकल्प आहे. १९३९ पासून प्रार्थनेतून या संकल्पाचे उच्चारण स्वयंसेवक रोज शाखेत करत असतात. इतक्या वर्षांच्या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचे सामर्थ्य लाभले आहे आणि ही केवळ सांगायची गोष्ट नसून प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक

Read More

संघाच्या समन्वय बैठकीत जनजातीय भागातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर होणार चर्चा

जोधपूर, ०४ सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या विविध संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक ५ ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान जोधपूरमधील लालसागर येथे होणार आहे अशी माहिती रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला संघ प्रेरित ३२ संघटनांचे अधिकारी तसेच महिलांच्या कार्याचे समन्वय पाहणाऱ्या कार्यकर्त्या उपस्थित असणार

Read More

जेव्हा ‘स्व’च्या आधारावर ‘तंत्र’ चालते, तेव्हा स्वातंत्र्य येते – डॉ. मोहन भागवत

“स्वातंत्र्यात ‘स्व’ आणि ‘तंत्र’ आहे. जेव्हा ‘स्व’च्या आधारावर ‘तंत्र’ चालते, तेव्हा स्वातंत्र्य येते. भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. तो जगात सुख आणि शांती आणण्यासाठी जगतो. जगाला धर्म देण्यासाठी जगतो. म्हणूनच आपल्या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी धर्मचक्र आहे असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उद्धृत केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त, ‘उत्कल विपन्न सहायता समिती, ओडिशा’ यांच्या वतीने

Read More

महिला जनसुनावणीच्या माध्यमातून पिडीत महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करण्याचे काम : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

पुणे, दि. २ : राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित ‘महिला जन सुनावणी’ प्रसंगी

Read More