अहिल्यादेवी धर्माधिष्ठीत सत्ताकारणाचा आदर्श : कॅप्टन मीरा दवे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन समारोह चौंडी (अहिल्यानगर), दिनांक ९ फेब्रुवारी : अहिल्याबाईंच्या रूपाने चौंडीच्या भूमीतच ३०० वर्षांपूर्वी बलिदान, न्याय आणि धर्माचा वटवृक्ष रूजला होता. ज्यांनी माळवा प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साकारले होते. अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी राज्य म्हणजे धर्माधिष्ठीत सत्ताकारणाचा आदर्श होय, असे प्रतिपादन भारतीय सैन्याच्या कॅप्टन मीरा दवे यांनी केले. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन समारोहाच्या

Read More

जनजाती समाजाशिवाय महाकुंभ पूर्ण होणार नाही

कल्याण आश्रमद्वारे आयोजित युवा कुंभात स्वामी अवधेशानंद जी यांचे विचार   प्रयागराज, दि. ६ फेब्रुवारी : जसे आपण सर्व जनजाती बांधव आपली रूढी, परंपरा, संस्कृती सोबत घेऊन सहजतेने महाकुंभात आले आहात, त्याचप्रमाणे संतांनीही वन जीवनाची निर्मलता व साधेपणा अनुभवण्यासाठी वारंवार वनांमध्ये जावे लागेल. जनजाती समाजाशी समरसता साधल्या शिवाय सनातन संस्कृतीचे हे महाकुंभ पूर्ण होणार नाही,

Read More

मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठीजनांच्या प्रचंड उत्साहात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान पुणे, दि. 31: तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ

Read More

‘जीबीएस’ वर उपचारांविषयी सर्वंकष उपाययोजना करा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, दि. 27 : गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे आदी सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले. आजारातून बरे होण्याचे

Read More

७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विविध संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा : उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन पुणे, दि. २६: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५

Read More

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा : उदय सामंत

विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनाचा मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा पुणे, दि. २५: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे ३१

Read More

महाराष्ट्राला 48 ‘पोलीस पदके’

नवी दिल्ली, दि. 25 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील 39 पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस

Read More

दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती; दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद मुंबई, दि. २३ : दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात

Read More

गणित हे सर्व विज्ञानाचे विज्ञान : अविनाश धर्माधिकारी

भारतीय विचार साधनाच्या ‘अविनाशी बीज’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. २० जानेवारी : गणित हे सर्व विज्ञानाचे विज्ञान आहे. इंग्रजांनी भारतीयांना स्वतःच्या संस्कृती आणि परंपरेबद्दल न्यूनगंड निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली. परंतु भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यास करताना भारतीय परंपरेमधील शास्त्रशुद्ध विचार समोर येतो असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. भारतीय विचार

Read More

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चे उद्घाटन

शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न : कृषी मंत्री बारामती, दि. २२ : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते

Read More