सेवाकार्य परिचय : दुर्गम भागातील सेवाकार्याचा नंदादीप !
भोगावती सांस्कृतिक मंडळ, कसबा तारळे कोल्हापूर… कोल्हापूर म्हणले की समोर येतात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ऊस शेती, साखर कारखाने व दूधदुभत्यानं समृध्द असलेला जिल्हा… महाराष्ट्रातील असा जिल्हा की ज्याचं दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. पण या नाण्याची एक दुसरीही बाजू आहे. कोल्हापूरच्या सात डोंगराळ तालुक्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेल्या वाड्या वस्त्या यांची स्थिती याच्या अगदी उलट आहे.
जागतिक जैवइंधन आघाडीची (GBA) स्थापना
नवी दिल्लीत G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुखांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना केली. The launch of the Global Biofuels Alliance marks a watershed moment in our quest towards sustainability and clean energy. I thank the member nations who
G-20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G-20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी मार्गदर्शन करतात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या
नवी दिल्ली घोषणापत्रावर सर्वसहमती ही ऐतिहासिक उपलब्धी : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली घोषणापत्र (लिडर्स डिक्लेरेशन) स्वीकारल्याबद्दल जागतिक नेत्यांची प्रशंसा केली आहे आणि जी-20 च्या सर्व सहकारी सदस्यांचे समर्थन आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. नवी दिल्ली घोषणेची डिजिटल प्रत शेअर करताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये लिहिले की: “नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारून इतिहास रचला गेला आहे. सर्वसहमती आणि भावनेने, एकजुटीने, आम्ही चांगल्या, अधिक
यंदाचा शिवप्रतापदिन खास … शिवप्रेमींना घडणार छत्रपतींच्या वाघनखांचे दर्शन
शिवरायांची वाघनखे महाराष्ट्रात येणार, शिवप्रतापदिनी घेता येणार दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा ज्या वाघनखांनी वध केला ती वाघनखे ब्रिटिश प्रशासनाने भारताला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यंदा शिवराज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष सुरू आहे. त्यामुळे अशा प्रसंगी ही प्रेरणादायी वाघनखे महाराष्ट्रात येणे हे विशेष महत्त्वाचे
अभिजात शास्त्रीय संगीताची श्रीमंती मुक्तहस्ते उधळणाऱ्या … मालिनीबाई !
स्व. मालिनी राजूरकर यांना विनम्र श्रद्धांजली ! एक खूपच वाईट बातमी कानावर आली… स्व. मालिनीबाई राजूरकर आपल्याला सोडून गेल्या. हो, मालिनीबाईच. अनेक ज्येष्ठ त्यांचा उल्लेख ‘मालिनीताई’ असा करत असतील, पण आमच्या पिढीच्या दृष्टीने त्या आमच्या आईच्या वयाच्या. आणि त्यांचं गाणंही अतिशय समृद्ध आणि पोक्त. महान विदुषी. जसं, पूर्वीच्या काळचे लोक हिराबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर, सरस्वतीबाई
पंतप्रधानांनी देशवासीयांना जन्माष्टमीच्या दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या आजच्या मंगल दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, श्रध्दा आणि भक्तीचा हा पावन सुमूहुर्त लोकांच्या जीवनात उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येवो. पंतप्रधान आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तिचा हा पवित्र क्षण माझ्या परिवारातील सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह घेऊन
एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे.आपल्या सर्वांचे शतक आहे. म्हणून कोविडपश्चातचे विश्व एका नियमाधिष्ठीत धारणेतून निर्माण होणे आवश्यक आहे तसेच मानवकल्याणासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी भाषण केले त्यावेळी
फिनटेक कशा प्रकारे लोकांना लाभदायक ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘जे-ए-एम’ त्रिसूत्री : डॉ.भागवत कराड
विविध सरकारी योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनटेकचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जाईल याकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड विविध सरकारी योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनटेकचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जाईल याकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड
विख्यात शास्त्रीय गायिका विदूषी मालिनी राजूरकर यांचे निधन
ग्वाल्हेर घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने अवघ्या संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. कसदार गायकी, संगीताकडे बघण्याचा विशेष दृष्टिकोन, गायनात जितकी उत्तुंगता तितकाच साधेपणा राहणीमानात अशा मालिनीताईंच्या अशा अचानक जाण्याने त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. मालिनीताईंचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी आज सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत दर्शनसाठी

