टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारला हवा वेळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील,

Read More

पाकिस्तानला पुन्हा एकदा चारली धूळ… आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत विजयी

पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारत भारत आज विजयी झाला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला तब्बल २२८ धावांनी हारवत भारतीय संघ विजयी ठरला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत ३५६ धावा केल्या. तर त्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची पुरती दमछाक झाली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १२८ धावा करून गारद झाला. भारताकडून कर्णधार विराट कोहली

Read More

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीस प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे प्रारंभ झाला. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब

Read More

शेअर बाजारात उच्चांकी वाढ, निफ्टीने प्रथमच गाठला २० हजारांचा टप्पा

जी-२० शिखर परिषदेमुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांमध्ये उत्साह आल्याचे आज दिसून आले. बाजारात अत्यंत सकारात्मक वातावरण पाहावयास मिळाले. निफ्टी ५० या निर्देशांकाने इतिहासात प्रथमच २० हजाराचा ऐतिहासिक टप्पा पार केला. तर सेन्सेक्सनेही ६७ हजारांची पातळी ओलांडली आणि निर्देशांकाची मजबूती दाखवून दिली. भारत जी-२० परिषदेच्या अध्यक्षस्थानी होता आणि या परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात

Read More

राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान

Read More

जागतिक जैवइंधन आघाडीमुळे पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल : हरदीप सिंग पुरी

जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून भारत जगाला जैवइंधन क्षेत्रातील नवीन मार्ग दर्शवेल : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून भारत जगाला जैवइंधन क्षेत्रातील एक नवीन मार्ग दाखवेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. हरदीप सिंग पुरी यांनी ‘X’ समाज माध्यमावर अनेक

Read More

स्वामीजींचा कालातीत संदेश म्हणजे मार्गदर्शन करणारा प्रकाशस्तंभच

स्वामी विवेकानंद यांनी 130 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिकागो येथे केलेल्या भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 130 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म संसदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण आजदेखील जागतिक एकात्मता आणि सौहार्द राखण्यासाठीचे आवाहन म्हणून ध्वनित होत आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले: “स्वामी विवेकानंद

Read More

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच, २४व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरणारा एकमेव खेळाडू

महिला एकेरीत कोको गॉफने अवघ्या १९ व्या वर्षी पटकावले पहिले ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपनमध्ये दुहेरी विक्रम : जोकोविचचे २४ वे ग्रँडस्लॅम तर कोकोचे अवघ्या १९व्या वर्षी ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचने २४ व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली आणि एक नवा विक्रम स्थापित केला. २४ व्या ग्रँडस्लॅम पदकावर नाव कोरणारा नोव्हाक

Read More

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जी -२० शिखर परिषदेतील सहभाग अभिमानास्पद, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना मुंबई, दि. १० : जी – २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे झालेल्या या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले

Read More

‘स्वस्ति अस्तु विश्वस्य!’… जी-२० शिखर परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधान मोदींचा संदेश

जी 20 शिखर परिषदेच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे निवेदन गेल्या दोन दिवसांपासून नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 शिखर परिषदेचा आज समारोप झाला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समारोपाचे अध्यक्षीय भाषण केले. गेल्या वर्षभरात जी-20 समुहाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील उपलब्धींचा आढावा त्यांनी घेतला तसेच आगामी काळातील अपेक्षांवरही भर दिला. वसुधैव कुटुम्बकम् या घोषवाक्याचे महत्त्व विशद करतानाच त्यांनी

Read More