५४ व्या ‘इफ्फी’साठी नोंदणी सुरु
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी या महोत्सवासाठी सर्व प्रकारची नोंदणी सुरू झाली आहे. प्रेक्षक, विद्यार्थी, पत्रकार, चित्रपट निर्माते अशा सर्वच प्रकारांतील लोकांनी ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करण्यासाठी इफ्फीच्या संकेतस्थळावर सुरुवात झाली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन आणि क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा भव्य सोहळा आहे. इफ्फी-५४ मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट
देशभरातून भारतरत्न नानाजी देशमुख यांना वाहिली गेली आदरांजली
पंतप्रधानांनी, भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व समाजासाठी अर्पित करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांची आज जयंती. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे स्मरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. नानाजी देशमुख यांनी आपले जीवन देशातील गावे आणि आदिवासी
भारत-फ्रान्स डिजिटल तंत्रज्ञान सहकार्य वाढणार
भारत आणि फ्रान्स यांच्यातील डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचे अर्थव्यवस्था, वित्त आणि औद्योगिक आणि डिजिटल सार्वभौमत्व मंत्रालय यांच्यातील डिजिटल क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. अधिक तपशील या सामंजस्य कराराचा
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय, विश्वचषकात दिली विजयी सलामी
विश्वचषक क्रिकेट सामन्यात यजमान भारताने आज ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला. भारताचा आज विश्वचषकातील पहिलाच सामना होत. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत केवळ १९९ धावा केल्या. रवींद्र जडेजा याने ३ बाद केले तर जस्मित बुमराह व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. भारतीय संघासाठी हे आव्हान खूपच सोपे ठरले व ४१ षटकं
चिकित्सा हवीच, पण सकारात्मक बदलांचे कौतुकही व्हावे
गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला. श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक नेहमीप्रमाणेच दीर्घकाळ चालली. ‘आपल्याला विसर्जन मिरवणुकीतल्या आवडलेल्या गोष्टी कोणत्या? असा प्रश्न मी विचारला होता. त्यावरच्या बहुतेक सर्व प्रतिक्रिया ‘मिरवणूक संपली’ किंवा ‘बाहेरगावी जाता आलं’ याच पठडीतल्या होत्या. मिरवणुकीतील डीजेंचा दणदणाट दिव्यांचा भगभगाट यांवर सडकून टीका झाली आणि ती व्हायलाच हवी. अन्यथा समाज म्हणून आपण आपला प्रवाहीपणा हरवून बसू
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची 9 वर्षे पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,‘मन की बात’ या आपल्या मासिक रेडीओ कार्यक्रमाला आज 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मन की बात मध्ये समाविष्ट असलेल्या काही महत्वपूर्ण संकल्पना आणि त्यांचा सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकणारा अभ्यास सामायिक केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयआयएम बेंगळुरू यांनी केलेल्या संशोधन कार्यात पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 105 भागांच्या
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी – मुख्यमंत्री
राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ मुंबई, दि. २६: स्वच्छता अभियान ही ‘लोकचळवळ’ झाली पाहिजे, हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा या राज्य सरकारच्या उपक्रमाचा
५३ वा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना जाहीर
नवी दिल्ली, २६ सप्टेंबर : हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २०२१या वर्षांसाठी हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील वहीदा रेहमान यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करताना अत्यंत आनंद आणि सन्मान वाटला असे या निर्णयाची माहिती
वहीदा रेहमान यांना २०२१चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
दिग्गज अभिनेत्री वहीदा रेहमान यांना 2021 या वर्षांसाठीच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील वहीदा रेहमान यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करताना अत्यंत आनंद आणि सन्मान वाटला असे या निर्णयाची माहिती देताना मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. प्यासा, कागज के फूल,
भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे हे तुमचे सामूहिक ध्येय आहे: राष्ट्रपती मुर्मू
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2021 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2021 च्या तुकडीतील 182 अधिकार्यांच्या गटाने, आज (25 सप्टेंबर, 2023) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. हे सर्व अधिकारी सध्या विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. या अधिकार्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, या

