महाराष्ट्र राज्य
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘मुंबई क्लायमेट वीक’ भारतातील पर्यावरणीय कृतीसाठी समर्पित असे पहिले व्यापक व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गातील विसावा क्र. २ चे लोकार्पण
पालखी विसावा क्र. २, कळसगाव, दि. १६ फेब्रुवारी : वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पारंपारिक पालखी सोहळ्यातील विसावा क्रमांक २ च्या ठिकाणाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ व औसा संस्थेचे ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी रोड येथील कळसगाव येथे हा विसावा क्रमांक २
ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांच्या हाती भगवा, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबई, दि. १६ फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी भगवा झेंडा हाती घेत आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या मुंबईतील निवासस्थानी
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेत बंजारा समाजाची बैठक
पिंपरी चिंचवड, दि. १५ फेब्रुवारी : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने संत सेवालाल जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने बंजारा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाजघटकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने
संगमनेर शहरातील १४ बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त
शिवशंकर स्वामी यांच्या अथक प्रयत्नांना आले यश संगमनेर (अहिल्यानगर), दि. १६ फेब्रुवारी : संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने तात्काळ उध्वस्त करण्यात यावेत यासाठी अनेक दिवसांपासून गोसेवक प्रशासनाचा पाठपुरावा करत होते. त्यासाठी २८ जानेवारीपासून मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी सातत्याने आणि ठामपणे पाठपुरावा केला. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे समक्ष भेट घेऊन लेखी
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव
नागपूर, १४ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे, श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा नागपूर ट्रस्टतर्फे आयोजित ‘राजरत्न पुरस्कार सोहळा – 2026’ येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे
हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
पुणे, दि. १५ फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदूविरोधी टिपू सुलतान याच्याशी तुलना करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस स्थानकामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहर भाजप अध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पुणे शहर
छत्रपती संभाजीनगर शहरात रंगणार तीन दिवसीय ‘साहित्य उत्सव’
प्रा. डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांना साहित्य भारती तर्फे “जीवन गौरव पुरस्काराने“ सन्मानित करण्यात येणार छत्रपती संभाजीनगर, दि. १४ फेब्रुवारी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्यभारती आणि स. भु. शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या २०, २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्योत्सवात विविध विषयांवर चर्चासत्रे, कवीसंमेलन, नाट्यछटा सादरीकरण असे
समाजपरिवर्तनाचे वैयक्तिक यशस्वी प्रयोग समाजव्यापी व्हावेत : अतुल लिमये
जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान पुणे, दि. १४ फेब्रुवारी : “समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे. शासनावर अवलंबून न राहता काम उभे करणे ही काळाची गरज आहे. तसे झाल्यास अशा प्रयोगांतूनच
लव जिहाद विरोधात कडक कायदा करा, पुण्यातील मुलींची सरकारला कळकळीची विनंती
लव्ह जिहाद / धर्मांतरण विरोधी कायदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे, दि. १३ फेब्रुवारी : सध्या अनेक राज्यांनी इस्लाम धर्माची बदलती लोकसंख्या लक्षात घेऊन वेळीच यावर उपाय करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश व गुजराथ राज्यांनी धर्मांतरण विरोधी कायदे लागू केले आहेत. यात फसवून धर्मांतरण करणे, लग्नाचे आमिष दाखवून, धमकावून किंवा चुकीची माहिती देऊन

