महाराष्ट्र राज्य
मेट्रो भवन : पुणे मेट्रोच्या नियंत्रण आणि वेगाला नवे केंद्र
पुणे, दि. 15 मार्च : पुणे शहर आता ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (GCC) चे केंद्र बनत आहे. महाराष्ट्र हे जीसीसी धोरण आखणारे देशातील पहिले राज्य ठरले असून, पुण्याने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या विकासाच्या गतीचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचे उदघाटन
ग्रीन स्टील उत्पादन प्रकल्पाद्वारे विदर्भात नवीन 10 हजार रोजगार : मुख्यमंत्री
विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय! चंद्रपूर, दि. 14 मार्च : पर्यावरणाला धोका न पोहोचवता स्टील उत्पादन करणे ही भविष्याची गरज असून ग्रीन स्टील उत्पादनाचे लक्ष्य चंद्रपूरमधील या प्रकल्पातून साकार होणार आहे. येथे उत्पादित होणारे स्टील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केले जाईल. यातून 10 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
धनगर आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 13 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली. धनगर आरक्षणाबाबत कायदेशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याचे महाधिवक्ते यांच्यासोबत तातडीने बैठक आयोजित केली जाईल, जेणेकरून धनगर बांधवांच्या आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
जगाला आकर्षण वाटेल असा कुंभमेळा करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ₹22,181 कोटींच्या कामांना मंजुरी मुंबई, दि. 13 मार्च : नाशिक – त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन 2027 मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे
महिला सशक्तीकरण हेच कृषी समृद्धीचे सूत्र : सुनेत्रा पवार
मुंबई, दि. 12 मार्च : महाराष्ट्र नेहमीच देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणारे एक महत्त्वपूर्ण असे राज्य राहिले आहे. महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रणी राहिलेला आहे. महाराष्ट्र शासनाचे एक स्पष्ट धोरण आहे ते म्हणजे, महिला सशक्तीकरण हेच कृषी समृद्धीचे सूत्र आहे. म्हणूनच कृषी विभागाच्या योजनांमध्ये महिला वर्गाला प्राधान्य देण्यात आलेले आहे असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यंत्री सुनेत्रा
गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन पुणे, दि. 12 मार्च : पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा
महायुती सरकार महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील : एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 12 मार्च : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्याचा गृहनिर्माण विभाग व आयडॅक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्स्पो 2026’ या पायाभूत सुविधा
केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 11 मार्च : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशाचे केंद्र आहे. या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा व प्लग-अँड-प्ले सुविधा निर्माण करण्यास महाराष्ट्र शासन प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. फडणवीस यांनी आज ’19व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन’च्या निमित्ताने आयोजित ‘सीईओ राऊंडटेबल’ येथे उपस्थिती दर्शविली.
सर्व सामाजिक आव्हानांवर हिंदुत्व जागृती हेच एकमेव उत्तर : अभय ठकार
हिंगणे परिसरात विराट ‘हिंदू संमेलन’ संपन्न ‘तीर्थ शिवराय’ कार्यक्रमाने भारावले पुणेकर पुणे, दिनांक 8 मार्च : “राष्ट्राचे संरक्षण आणि प्रगती या दोन्हीचा विचार करणारी नित्य सिद्ध चारित्र्यवान शक्ती निर्माण करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. विस्मृतीत गेलेली हिंदू ही आपली खरी ओळख पुन्हा जागृत करण्याचे कार्य संघाने गेल्या 100 वर्षांत सातत्याने केले असून,
कुराणातील निवडक आयातींवरून इस्लामला सहिष्णू ठरवणे चूक : प्रा. शेषराव मोरे
प्रख्यात लेखक व ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांच्या पुण्यातील व्याख्यानास प्रचंड प्रतिसाद पुणे, दि. 11 मार्च : “सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले

