‘पंढरपूर ते घुमान’ सायकल वारीचे प्रस्थान

सायकल वारी आज नाशिक मुक्कामी पुणे दि. ५ नोव्हेंबर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे अडिच हजार किलोमीटरच्या देशातील पहिल्या आध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ ‘पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेव महाराज की जय’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात झाला. राज्याचे

Read More

महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे पंख!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. परिणय

Read More

विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’!

मुंबई, दि. २० ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मसुद्यासंदर्भात सल्लागार समितीसह बैठक पार पडली. मसुदा सल्लागार समितीने यावेळी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता दिली असून हा मसुदा लवकरच मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. या मसुद्यात 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अशा 3 टप्प्यांतील

Read More

जहाल नक्षलवादी वरवरा रावच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द

विवेक विचार मंचच्या हस्तक्षेपानंतर वरावरा रावच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रम रद्द मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठात जहाल नक्षलवादी वरवरा राव याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात विवेक विचार मंचाला अखेर यश आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी “Civilisation Seminar Series” अंतर्गत “An Electric Wire is Better than a Poet: The Poetry of Varavara Rao”

Read More

जातीच्या चुकीच्या नोंदींमुळे होलार समाजाचे नुकसान : ॲड. एकनाथ जावीर

पुणे, दि. १३ ऑक्टोबर : अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने उद्योजकता मेळावा पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर सामाजिक समरसता मंचाचे प्रांत प्रमुख डॉ. रमेश पांडव, समाज नेते ॲड. एकनाथ जावीर, संघटक ज्ञानेश्वर जावीर, राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील भंडगे आदी उपस्थित होते. डॉ. कांबळे यांच्या

Read More

जनसुरक्षा कायद्यामुळे शहरी माओवादी कारवायांना प्रतिबंध शक्य : प्रवीण दीक्षित

पुणे, दि. ७ ऑक्टोबर : माओवादी चळवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून या समस्येकडे राजकीय दृष्टीतून न बघता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून गंभीरतेने बघायला हवे. शहरी माओवादी संघटनांच्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी प्रस्तावित विशेष जनसुरक्षा कायदा गरजेचा असल्याचे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. पत्रकारिता विभाग, आबासाहेब गरवारे

Read More

समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा – काडसिद्धेश्वर महाराज

भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व ‘ पुस्तकांचे प्रकाशन सांगली, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ : “प्रत्येक प्रांतात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील जातीच्या अस्मिता जाग्या करून त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचे षडयंत्र ओळखा” असे आवाहन श्री क्षेत्र कणेरी मठाचे प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले. भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ आणि ‘हिंदुत्व – सामाजिक समरसता; जैन, बौद्ध, शीख

Read More

सहकारातून हरित ऊर्जेची क्रांती : कोपरगावात सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प!

केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सहकार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उदघाटन अहिल्यानगर, दि. ५ ऑक्टोबर : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुपद्वारे निर्मित सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे आणि स्प्रे ड्रायर

Read More

संघाच्या प्रार्थनेत मंत्राचे सामर्थ्य : सरसंघचालक

संगीत संयोजनातून स्वरबद्ध संघ प्रार्थनेच्या अभिनव ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण नागपूर, दि. २७ सप्टेंबर : संघाची प्रार्थना हा संघाचा सामुहिक संकल्प आहे. १९३९ पासून प्रार्थनेतून या संकल्पाचे उच्चारण स्वयंसेवक रोज शाखेत करत असतात. इतक्या वर्षांच्या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचे सामर्थ्य लाभले आहे आणि ही केवळ सांगायची गोष्ट नसून प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक

Read More

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

मुंबई, दि. १५ : गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन

Read More