स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा : फडणवीस

हरिद्वार, दि. ४ फेब्रुवारी : स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी सत्यमित्रानंदगिरी यांच्या कार्याचा गौरव केला. फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली. त्यावेळी ते बोलत होते.

Read More

विकसित भारताचे दमदार बजेट : मुख्यमंत्री

मुंबई, १ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हे विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारे एक दमदार पाऊल आहे. या अर्थसंकल्पाद्वारे देशातील विविध क्षेत्रांना पुढील काही वर्षे दिशा, गती व निधी

Read More

सरकारकडून लहान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, किसान संघ अर्थसंकल्पावर असमाधानी

सरकारची शेतकरी हिताची भूमिका अर्थसंकल्पात प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाही – भारतीय किसान संघ सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, किसान संघाचा आरोप नवी दिल्ली, दि. १ फेब्रुवारी : शेतकरी हितासंबंधी केंद्र सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये अतंर दिसत असून लहान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे या अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाले आहे अशी प्रतिक्रिया भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन

Read More

निःस्वार्थ बुद्धीने आणि प्रामाणिकपणे देशहितासाठी केलेले कार्य संघाचेच कार्य : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

राजकोट, १९ जानेवारी: “जेव्हा युवक विविध क्षेत्रांत देशासाठी कार्य करतात, तेव्हा त्यांच्या मनात ‘देश काय आहे’ याची स्पष्ट कल्पना असायला हवी. भूतकाळात या स्पष्ट विचारांच्या अभावामुळे किंवा ते विचार पुसट झाल्यामुळेच देश गुलाम झाला होता. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राजकोट येथील सेवा भारती भवनमध्ये सौराष्ट्र-कच्छमधील युवकांशी संवाद साधला.

Read More

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापनदिन साजरा होणार जल्लोषात

अयोध्या, १३ डिसेंबर : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बैठकीत श्री रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनी अर्थात प्रतिष्ठा द्वादशीनिमित्त अयोध्येत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगद टीला येथे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये राम कथा, अनुप जलोटा, सुरेश वाडकर आणि तृप्ती शाक्य यांचे भजन तसेच कथक नृत्य नाटक यांचा समावेश आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र

Read More

शताब्दी वर्षात संघ सर्वस्पर्शी व्हावा : सहसरकार्यवाह अतुल लिमये

नागपूर : संघ शताब्दी वर्षात असून, संघ कार्याची आगामी दिशा काय? तर संघ सर्वस्पर्शी झाला पाहिजे, या दृष्टीने कार्य करायचे आहे. व्यक्तीनिर्माण एका दिवसात होत नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संघाच्या दृष्टीने वातावरण अनुकुल आहे, पण समाज परिवर्तनासाठी आचरण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. आचरण सुधारत नाही, तोपर्यंत परिवर्तन स्थायी

Read More

भारतीय मूल्यांवर आधारित नवा भारत उभारला जाईल : सह-सरकार्यवाह अरुण कुमार

“उत्थिष्ठ भारत” प्राध्यापकीय चर्चासत्राचा समारोप संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूर, ६ डिसेंबर: भारतीय विचारांच्या प्रकाशात एक नवीन भारत उभारला जाईल. हे साध्य करण्यासाठी, भारताने स्वतःला विसरणे, स्वतःची अधोगती आणि इतरांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती यांवर मात केली पाहिजे. आत्मविश्वास, शुद्ध देशभक्ती, संघटना, शिस्त आणि स्वाभिमानाने ओतप्रोत समाज निर्माण करून राष्ट्राचे पुनरुज्जीवन होईल. नागपुरातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)

Read More

संविधानाशी फसवणूक होऊ देऊ नका : अलाहाबाद उच्च न्यायालय

ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना SC लाभ रोखण्यासाठी उत्तरप्रदेश प्रशासनाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निर्देश चार महिन्यांत कारवाई अलाहाबाद, दि. ३ डिसेंबर : ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरही अनुसूचित जाती (SC) म्हणून लाभ घेणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. धर्मांतरानंतर SC दर्जा टिकवून ठेवणे हे “संविधानाशी केलेले फसवेपण” असल्याचे

Read More

जहाल नक्षलवादी वरवरा रावच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द

विवेक विचार मंचच्या हस्तक्षेपानंतर वरावरा रावच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रम रद्द मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठात जहाल नक्षलवादी वरवरा राव याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात विवेक विचार मंचाला अखेर यश आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी “Civilisation Seminar Series” अंतर्गत “An Electric Wire is Better than a Poet: The Poetry of Varavara Rao”

Read More

शाश्वत शेतीचा अवलंब देशातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतो – पंतप्रधान

नवी दिल्ली, दि. १२ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी

Read More