जहाल नक्षलवादी वरवरा रावच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द

विवेक विचार मंचच्या हस्तक्षेपानंतर वरावरा रावच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रम रद्द मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठात जहाल नक्षलवादी वरवरा राव याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात विवेक विचार मंचाला अखेर यश आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी “Civilisation Seminar Series” अंतर्गत “An Electric Wire is Better than a Poet: The Poetry of Varavara Rao”

Read More

शाश्वत शेतीचा अवलंब देशातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतो – पंतप्रधान

नवी दिल्ली, दि. १२ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी

Read More

जनसुरक्षा कायद्यामुळे शहरी माओवादी कारवायांना प्रतिबंध शक्य : प्रवीण दीक्षित

पुणे, दि. ७ ऑक्टोबर : माओवादी चळवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून या समस्येकडे राजकीय दृष्टीतून न बघता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून गंभीरतेने बघायला हवे. शहरी माओवादी संघटनांच्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी प्रस्तावित विशेष जनसुरक्षा कायदा गरजेचा असल्याचे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. पत्रकारिता विभाग, आबासाहेब गरवारे

Read More

समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा – काडसिद्धेश्वर महाराज

भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व ‘ पुस्तकांचे प्रकाशन सांगली, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ : “प्रत्येक प्रांतात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील जातीच्या अस्मिता जाग्या करून त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचे षडयंत्र ओळखा” असे आवाहन श्री क्षेत्र कणेरी मठाचे प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले. भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ आणि ‘हिंदुत्व – सामाजिक समरसता; जैन, बौद्ध, शीख

Read More

संघाच्या प्रार्थनेत मंत्राचे सामर्थ्य : सरसंघचालक

संगीत संयोजनातून स्वरबद्ध संघ प्रार्थनेच्या अभिनव ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण नागपूर, दि. २७ सप्टेंबर : संघाची प्रार्थना हा संघाचा सामुहिक संकल्प आहे. १९३९ पासून प्रार्थनेतून या संकल्पाचे उच्चारण स्वयंसेवक रोज शाखेत करत असतात. इतक्या वर्षांच्या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचे सामर्थ्य लाभले आहे आणि ही केवळ सांगायची गोष्ट नसून प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक

Read More

संघाच्या समन्वय बैठकीत जनजातीय भागातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर होणार चर्चा

जोधपूर, ०४ सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या विविध संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक ५ ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान जोधपूरमधील लालसागर येथे होणार आहे अशी माहिती रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला संघ प्रेरित ३२ संघटनांचे अधिकारी तसेच महिलांच्या कार्याचे समन्वय पाहणाऱ्या कार्यकर्त्या उपस्थित असणार

Read More

जेव्हा ‘स्व’च्या आधारावर ‘तंत्र’ चालते, तेव्हा स्वातंत्र्य येते – डॉ. मोहन भागवत

“स्वातंत्र्यात ‘स्व’ आणि ‘तंत्र’ आहे. जेव्हा ‘स्व’च्या आधारावर ‘तंत्र’ चालते, तेव्हा स्वातंत्र्य येते. भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. तो जगात सुख आणि शांती आणण्यासाठी जगतो. जगाला धर्म देण्यासाठी जगतो. म्हणूनच आपल्या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी धर्मचक्र आहे असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उद्धृत केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त, ‘उत्कल विपन्न सहायता समिती, ओडिशा’ यांच्या वतीने

Read More

महिला जनसुनावणीच्या माध्यमातून पिडीत महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करण्याचे काम : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

पुणे, दि. २ : राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित ‘महिला जन सुनावणी’ प्रसंगी

Read More

देशाची एकजूट दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढ्याचा आधार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  नवी दिल्ली, २७ एप्रिल : “देशाची एकता आणि १४० कोटी भारतीयांची एकजूट हीच दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१व्या भागात देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “या

Read More

भारताचे पाकिस्तानविरोधात कठोर राजनैतिक पाऊल : सिंधू करार स्थगित, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली, 23 एप्रिल : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक राजनैतिक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या (CCS) बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानुसार, 1960 मधील सिंधू पाणी करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला असून, भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना 48 तासांत देश

Read More