संघ शताब्दीत पश्चिम महाराष्ट्रात दहा लाखांहून अधिक कुटुंबाशी संवाद

समाजातर्फे आयोजित तीन हजार ‘सकल हिंदू संमेलनांत’ संघाचाही सहभाग पुणे, १६ – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होणे` याच उद्दिष्टाने संघ शताब्दीनिमित्ताने देश व राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ७ शासकीय जिल्ह्यांमधून समाजातील विविध संस्था- संघटनांतर्फे तीन हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात

Read More

जगाला आकर्षण वाटेल असा कुंभमेळा करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ₹22,181 कोटींच्या कामांना मंजुरी मुंबई, दि. 13 मार्च : नाशिक – त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन 2027 मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे

Read More

सर्व सामाजिक आव्हानांवर हिंदुत्व जागृती हेच एकमेव उत्तर : अभय ठकार

हिंगणे परिसरात विराट ‘हिंदू संमेलन’ संपन्न ‘तीर्थ शिवराय’ कार्यक्रमाने भारावले पुणेकर पुणे, दिनांक 8 मार्च : “राष्ट्राचे संरक्षण आणि प्रगती या दोन्हीचा विचार करणारी नित्य सिद्ध चारित्र्यवान शक्ती निर्माण करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. विस्मृतीत गेलेली हिंदू ही आपली खरी ओळख पुन्हा जागृत करण्याचे कार्य संघाने गेल्या 100 वर्षांत सातत्याने केले असून,

Read More

परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात संतांनी खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले : डॉ. कृष्ण गोपाल

पुणे, दिनांक २८ फेब्रुवारी : भक्ती चळवळीने समाजातील दोष दूर करत तथाकथित वंचित आणि उपेक्षित समाजाला नेतृत्त्वाची संधी दिली. परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात जेव्हा राजकीय व्यवस्था कोलमडली होती, तेव्हा भक्ती आंदोलनानेच खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले, असे मत भारतीय संतवाड़मयाचे अभ्यासक डॉ. कृष्णगोपाल यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा राष्ट्रीय परिषदे’त

Read More

‘एआय’च्या माध्यमातून मराठी साहित्य सर्वदूर पोहोचवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चौथ्या विश्व मराठी संमेलन २०२६ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकमध्ये उद्घाटन नाशिक, दि. २७ फेब्रुवारी : राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग एआयचा वापर करून आपले साहित्य सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल, याकरिता प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी एआयचा वापर करून लँग्वेज लॅब तयार करत आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More

छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा अभिमान शिकविला : मुख्यमंत्री फडणवीस

  मुंबई, दि. २७ फेब्रुवारी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वभाषेचा अभिमान शिकविला. मराठी भाषा शुद्ध आणि प्रमाणित व्हावी यासाठी त्यांनी शब्दकोश निर्माण करून एक प्रमाण भाषा समाजाला दिली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या परंपरेतून मराठी भाषेची समृद्ध यात्रा आपल्याला अनुभवता येते. ‘लीळाचरित्र’सारख्या आद्य ग्रंथातून मराठी

Read More

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गातील विसावा क्र. २ चे लोकार्पण

पालखी विसावा क्र. २, कळसगाव, दि. १६ फेब्रुवारी : वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पारंपारिक पालखी सोहळ्यातील विसावा क्रमांक २ च्या ठिकाणाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ व औसा संस्थेचे ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी रोड येथील कळसगाव येथे हा विसावा क्रमांक २

Read More

छत्रपती संभाजीनगर शहरात रंगणार तीन दिवसीय ‘साहित्य उत्सव’

प्रा. डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांना साहित्य भारती तर्फे “जीवन गौरव पुरस्काराने“ सन्मानित करण्यात येणार   छत्रपती संभाजीनगर, दि. १४ फेब्रुवारी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्यभारती आणि स. भु. शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या २०, २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्योत्सवात विविध विषयांवर चर्चासत्रे, कवीसंमेलन, नाट्यछटा सादरीकरण असे

Read More

गुणवत्तावान समाजातूनच राष्ट्र बलशाली बनते : डॉ. मोहन भागवत

जऊळके येथे शिक्षण संस्थाचालकांशी संवाद; संवेदनशील माणूस घडविणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट जऊळके (ता. दिंडोरी), १० फेब्रुवारी : “संवेदनशील माणूस घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणातूनच गुणवत्तावान समाज निर्माण होतो आणि असा प्रगल्भ समाजच राष्ट्राला बलशाली बनवतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ उपजीविका म्हणून नव्हे, तर आत्मीयतेने या पवित्र कार्यात झोकून दिले पाहिजे,” असे प्रतिपादन

Read More

धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे कल्याण : डॉ. मोहन भागवत

चांदवड तालुक्यातील णमोकार येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळा विविधतेत एकता हेच भारताचे बलस्थान मळसाणे (जि. नाशिक), दि. १० : “धर्माचा मार्ग सोडून भौतिकतेचा स्वीकार केलेल्या जगाला सुविधा मिळाल्या, मात्र सुख दुरावले आहे. यामुळेच आज मानवासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा समन्वय साधून धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे खरे कल्याण होईल,” असे प्रतिपादन

Read More