भारत समजून घेण्यासाठी संस्कृत भाषा समजून घ्यावी लागेल : भैय्याजी जोशी

संस्कृतशिवाय भारतीयत्व अपूर्ण : भैय्याजी जोशी संस्कृत भाषेतील १० पुस्तकांचे प्रकाशन पुणे, दिनांक २२ जानेवारी २०२६ : भारतातील कोणतीही भाषा संस्कृतशिवाय नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी

Read More

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापनदिन साजरा होणार जल्लोषात

अयोध्या, १३ डिसेंबर : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बैठकीत श्री रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनी अर्थात प्रतिष्ठा द्वादशीनिमित्त अयोध्येत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगद टीला येथे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये राम कथा, अनुप जलोटा, सुरेश वाडकर आणि तृप्ती शाक्य यांचे भजन तसेच कथक नृत्य नाटक यांचा समावेश आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र

Read More

‘एकशः सम्पत्’ पुस्तकाचे पुण्यात सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे, दि. ११ डिसेंबर : जगात वाईटाच्या तुलनेत चांगले प्रसंग असंख्य पटीने घडत असतात. पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचविणारी ‘एकशः सम्पत’सारखी पुस्तके मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावीत आणि समाजापर्यंत पोहोचवावीत, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. प्रेरक लेखक व मुक्त पत्रकार दत्ता जोशी

Read More

राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार पुणे, दिनांक १ डिसेंबर २०२५ : विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदित्य प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात

Read More

‘पंढरपूर ते घुमान’ सायकल वारीचे प्रस्थान

सायकल वारी आज नाशिक मुक्कामी पुणे दि. ५ नोव्हेंबर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे अडिच हजार किलोमीटरच्या देशातील पहिल्या आध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ ‘पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेव महाराज की जय’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात झाला. राज्याचे

Read More

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख : डॉ. नीलम गोऱ्हे

संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय : डॉ. पंकज देशमुख पुणे, दि. २ ऑगस्ट : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी

Read More

माऊलींचा सोहळा माळशिरस मुक्कामी

अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य माळशिरस, दि. १ जुलै : आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळमृदुंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचे नादब्रह्म या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय. वैष्णवांच्या या नादब्रह्माने जणु विठ्ठलाचे गोपुर निनादल्याचा भास झाला. पुरंदावडे गावच्या हद्दीत अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सायंकाळी हा सोहळा

Read More

विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन पुणे, दि. १८ : टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी… अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू

Read More

जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १० : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, आमदार

Read More

जगातील सर्वांत वैज्ञानिक भाषा संस्कृत : अमित शहा

संस्कृत भारतीचे कार्य खरोखरच अतुलनीय : अमित शहा नवी दिल्ली, 4 मे : अनेक प्रख्यात जागतिक विद्वानांनी संस्कृतला सर्वात वैज्ञानिक भाषा म्हणून मान्यता दिली आहे. संस्कृत ही बहुतांश भारतीय भाषांची जननी आहे, आणि तिचा प्रचार केवळ तिच्या पुनरुज्जीवनासाठीच नव्हे, तर राष्ट्राच्या एकूण प्रगतीसाठीही आवश्यक आहे. गेल्या हजारो वर्षांपासून विविध शाखांमधील विचारमंथनातून निर्माण झालेले विपुल ज्ञान

Read More