‘पंढरपूर ते घुमान’ सायकल वारीचे प्रस्थान

सायकल वारी आज नाशिक मुक्कामी पुणे दि. ५ नोव्हेंबर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे अडिच हजार किलोमीटरच्या देशातील पहिल्या आध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ ‘पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेव महाराज की जय’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात झाला. राज्याचे

Read More

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख : डॉ. नीलम गोऱ्हे

संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय : डॉ. पंकज देशमुख पुणे, दि. २ ऑगस्ट : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी

Read More

माऊलींचा सोहळा माळशिरस मुक्कामी

अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य माळशिरस, दि. १ जुलै : आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळमृदुंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचे नादब्रह्म या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय. वैष्णवांच्या या नादब्रह्माने जणु विठ्ठलाचे गोपुर निनादल्याचा भास झाला. पुरंदावडे गावच्या हद्दीत अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सायंकाळी हा सोहळा

Read More

विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन पुणे, दि. १८ : टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी… अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू

Read More

जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १० : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, आमदार

Read More

जगातील सर्वांत वैज्ञानिक भाषा संस्कृत : अमित शहा

संस्कृत भारतीचे कार्य खरोखरच अतुलनीय : अमित शहा नवी दिल्ली, 4 मे : अनेक प्रख्यात जागतिक विद्वानांनी संस्कृतला सर्वात वैज्ञानिक भाषा म्हणून मान्यता दिली आहे. संस्कृत ही बहुतांश भारतीय भाषांची जननी आहे, आणि तिचा प्रचार केवळ तिच्या पुनरुज्जीवनासाठीच नव्हे, तर राष्ट्राच्या एकूण प्रगतीसाठीही आवश्यक आहे. गेल्या हजारो वर्षांपासून विविध शाखांमधील विचारमंथनातून निर्माण झालेले विपुल ज्ञान

Read More

कर्तृत्वाचा आदर्श म्हणून पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंकडे पाहता येते : चंदाताई साठ्ये

पुणे, दि. ११ एप्रिल : पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे काम म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आऊट ऑफ कव्हरेज आहे इतके प्रचंड काम त्यांनी केले आहे. रयतेच्या प्रती असलेली तिची निष्ठाच त्यांना अहर्निश असे लोक कल्याणकारी कार्य करण्यास प्रवृत्त करती झाली असे मत राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय महिला समन्वय सहसंयोजिका चंदाताई साठये यांनी व्यक्त केले. शक्ति स्थापना दिनाच्या निमित्ताने

Read More

समृद्ध समाज घडवण्यासाठी सर्वांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र अभ्यासावे : प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे 

कराड (सातारा), दि. ११ मार्च : “छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वैचारिक आदर्शानुसार आपले कार्य उभे करणाऱ्या कर्तृत्ववान महिला म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर ! संघर्षाच्या त्या काळात आपल्या कर्तृत्वाने अहिल्यादेवी लोकमाता झाल्या. त्यांचे विचार आणि जीवन चरित्र हे आजचा बलशाली समाज उभा करण्यासाठी प्रेरणादायी आहे. म्हणुनच समृद्ध समाज घडविण्यासाठी सर्वांनी अहिल्यादेवींचे चरित्र अभ्यासावे” असे प्रतिपादन संत

Read More

अहिल्यादेवी धर्माधिष्ठीत सत्ताकारणाचा आदर्श : कॅप्टन मीरा दवे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन समारोह चौंडी (अहिल्यानगर), दिनांक ९ फेब्रुवारी : अहिल्याबाईंच्या रूपाने चौंडीच्या भूमीतच ३०० वर्षांपूर्वी बलिदान, न्याय आणि धर्माचा वटवृक्ष रूजला होता. ज्यांनी माळवा प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साकारले होते. अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी राज्य म्हणजे धर्माधिष्ठीत सत्ताकारणाचा आदर्श होय, असे प्रतिपादन भारतीय सैन्याच्या कॅप्टन मीरा दवे यांनी केले. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन समारोहाच्या

Read More

जनजाती समाजाशिवाय महाकुंभ पूर्ण होणार नाही

कल्याण आश्रमद्वारे आयोजित युवा कुंभात स्वामी अवधेशानंद जी यांचे विचार   प्रयागराज, दि. ६ फेब्रुवारी : जसे आपण सर्व जनजाती बांधव आपली रूढी, परंपरा, संस्कृती सोबत घेऊन सहजतेने महाकुंभात आले आहात, त्याचप्रमाणे संतांनीही वन जीवनाची निर्मलता व साधेपणा अनुभवण्यासाठी वारंवार वनांमध्ये जावे लागेल. जनजाती समाजाशी समरसता साधल्या शिवाय सनातन संस्कृतीचे हे महाकुंभ पूर्ण होणार नाही,

Read More