अर्थ व उद्योग
भारत-ब्रिटन वाढत्या भागीदारीतून एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई, 9 ऑक्टोबर : भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यांसारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास हाच दोन्ही देशांच्या संबंधांचा पाया आहे. संरक्षण आणि सुरक्षिततेपासून शिक्षण आणि नवसंशोधनापर्यंत प्रत्येक बाबतीत भारत आणि ब्रिटन संबंधांमध्ये भर पडत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या
सहकारातून हरित ऊर्जेची क्रांती : कोपरगावात सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प!
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सहकार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उदघाटन अहिल्यानगर, दि. ५ ऑक्टोबर : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुपद्वारे निर्मित सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे आणि स्प्रे ड्रायर
युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे : मंगलप्रभात लोढा
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असतानाच तसेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून युवकांना कौशल्य पुरविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,
सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख व्हावे : उपमुख्यमंत्री अजित पवार
रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशिलेचे उद्घाटन पुणे, दि.१७ : जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. बिबवेवाडी
सृजनशील क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद सृजन क्षेत्राच्या विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई, दि. १ : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी
Waves Summit 2025 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
मुंबई, दि. १ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले
दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती; दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद मुंबई, दि. २३ : दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात
‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमास उद्योजकांचा मोठा प्रतिसाद
उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : उद्योगमंत्री उदय सामंत पुणे, दि. २९ : राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली असून उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणूकीत प्रथम क्रमांकावर
विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस
मुंबई, १ फेब्रुवारी – केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले, आभार मानले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या अंतरिम
कोळसा उत्पादन पोहचले ६६४.३७ दशलक्ष टनांपर्यंत
आर्थिक वर्ष २०२३-२४ दरम्यान २५ डिसेंबरपर्यंत कोळसा उत्पादन पोहचले ६६४.३७ दशलक्ष टनांपर्यंत कोळसा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या आर्थिक वर्षात कोळसा उत्पादनातील एकत्रित कामगिरीने ६६४.३७ दशलक्ष टनाचा (एमटी) टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ५९१.६४ एमटीच्या तुलनेत ही १२.२९% ची लक्षणीय वाढ दर्शवते. कोळसा पाठवण्याच्या बाबतीत, एप्रिल २०२३ ते

