साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीत

मुंबई, दि. 24 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न झाली. राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून, त्याच्या आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुख्य सचिवांनी तातडीने समिती गठीत केली आहे. या समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस

Read More

नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कुठेही कमी नसेल : फडणवीस

एआय, ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीने सुरक्षित शहरांचा संकल्प मुंबई, दि. 17 मार्च : शहरांमध्ये निर्माण करण्यात येत असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेवर इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर असावे आणि त्यात या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असावा. खासगी क्षेत्राच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी ही केंद्रे असावीत. या संपूर्ण परिसंस्थेच्या निर्मितीमधून या क्षेत्रात जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कुठेही कमी

Read More

ग्रीन स्टील उत्पादन प्रकल्पाद्वारे विदर्भात नवीन 10 हजार रोजगार : मुख्यमंत्री

विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय! चंद्रपूर, दि. 14 मार्च : पर्यावरणाला धोका न पोहोचवता स्टील उत्पादन करणे ही भविष्याची गरज असून ग्रीन स्टील उत्पादनाचे लक्ष्य चंद्रपूरमधील या प्रकल्पातून साकार होणार आहे. येथे उत्पादित होणारे स्टील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केले जाईल. यातून 10 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Read More

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन पुणे, दि. 12 मार्च : पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

Read More

महायुती सरकार महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील : एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 12 मार्च : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्याचा गृहनिर्माण विभाग व आयडॅक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्स्पो 2026’ या पायाभूत सुविधा

Read More

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 11 मार्च : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशाचे केंद्र आहे. या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा व प्लग-अँड-प्ले सुविधा निर्माण करण्यास महाराष्ट्र शासन प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. फडणवीस यांनी आज ’19व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन’च्या निमित्ताने आयोजित ‘सीईओ राऊंडटेबल’ येथे उपस्थिती दर्शविली.

Read More

विकसित भारताचा मार्ग महिला सक्षमीकरणातूनच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 मार्च : आपल्याला विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्याचा मार्ग महिला सक्षमीकरणातून जातो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात. जगाच्या पाठीवर ज्या विकसित राष्ट्रांनी आपल्या नारीशक्तीची ताकद ओळखली, त्या राष्ट्रांच्या अर्थचक्राला गती प्राप्त झाली, त्यांचा विकास झाला आणि त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणाचे

Read More

प्रगत उत्पादन क्षमतेच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल : मुख्यमंत्री

  नागपूर, दि. 7 मार्च : राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. प्रगत उत्पादन क्षमतेच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केली. मुख्यमंत्री

Read More

भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महापारेषण सज्ज

  मुंबई, दि. २६ फेब्रुवारी : राज्यात 2029-30 पर्यंत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होऊन अनेक उद्योग कार्यान्वित होणार आहेत. उद्योग, व्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी ऊर्जेच्या मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले ऊर्जा प्रकल्प निर्धारित वेळेपेक्षा आधी पूर्ण व्हावेत, यासाठी महापारेषणशी संबंधित प्रकल्प उभारणीचा वेग वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री

Read More

नैसर्गिक आपत्तीग्रस्त आंबा उत्पादकांना शासन सर्वतोपरी मदत करणार : नितेश राणे

मुंबई, दि. २० फेब्रुवारी : यावर्षी वातावरणातील बदलांमुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून जिल्ह्यातील आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील आंबा उत्पादकांचे असे नुकसान आजपर्यंत कधीही झाले नाही. कोकणातील आंबा उत्पादकांना शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग

Read More